Tuesday March 24, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

दापोलीमध्ये भीषण अपघात, आठ जणांचा मृत्यू

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वारंवार अपघात होत आहेत. आता जिल्ह्यात पुन्हा एकदा एक भीषण अपघात झाला आहे.

हातखंबा येथील तरुणांनी दुचाकीवरून पुर्ण केली चारधाम यात्रा

रत्नागिरी:- हातखंबा येथील चार तरुणांनी उत्तराखंड येथील अतिशय अवघड समजली जाणारी यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रिनाथ अशी चारधामची यात्रा दुचाकीवरून

सैतवडे येथे वीज कोसळून महिला गंभीर

विजेच्या आवाजाने झाली बधीर रत्नागिरी :रत्नागिरीतील सैतवडे येथे घरावर वीज कोसळून एक महिला बधीर झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली.

आंबा घाटातील गणपती मंदिरावर कोसळला भलामोठा दगड; गणपतीची मुर्ती सुरक्षित

रत्नागिरी:- रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील प्रसिध्द असणाऱ्या आंबा घाटातील गायमुख येथील गणपती मंदिरावर डोंगरातील भलामोठा दगड पडल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली.

जामीनावर सुटलेल्या ‘त्या’ रिक्षाचालकाची गळफास घेत आत्महत्या

रत्नागिरी:- काही दिवसांपूर्वी प्रवासी युवतीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणाऱ्या रिक्षाचालकाने आज शनिवारी सकाळी आत्महत्या केली. दोनच दिवसांपूर्वी

डिजीटल अर्थव्यवस्थेचा फायदा व्यापारी वर्गाला- अॅड. दीपक पटवर्धन

भाजपचा व्यापारी मेळावा रत्नागिरी : भाजप हा शेठजींचा पक्ष मानला जातो. कारण व्यापारी वर्ग यामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. भाजप हा

पत्रकारितेचे व्रत घेऊन महाराष्ट्रातील पत्रकार काम करतात, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून मराठी पत्रकार परिषदेचा गौरव

उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा पुरस्कार देउन करण्यात आले सन्मान मुंबई : ‘पत्रकारिता हे एक वृत्त आहे. पत्रकारितेशी प्रामाणिक राहणारे पत्रकार

८० टक्के शिक्षकांची महिन्याभरात पदभरती: प्रमोद जठार

रत्नागिरी : जिल्ह्यात शिक्षक नसल्यामुळे थोडी गंभीर स्थिती निर्माण झाली होती; परंतु या संदर्भात मंत्री गिरीष महाजन, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा

आरवली ते वाकेड दरम्यान 45 किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण

रत्नागिरी :मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामातील अडथळे लक्षात घेऊन पावसाळ्यापुर्वी आरवली ते वाकेड दरम्यान जुन्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. सुमारे

जीव धोक्यात घालून अनेक पर्यटक गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर

रत्नागिरी :तालुक्यातील गणपतीपुळे येथील समुद्र किनारा हवामानातील बदलामुळे बंद असला तरीही सायंकाळी सात वाजल्यानंतर अनेक पर्यटक समुद्रकिनारी जात असल्याचे निदर्शनास

error: Content is protected !!