Sunday March 22, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

बाजारपेठा सजल्या, उत्साहात खरेदीला आरंभ

रत्नागिरीत ग्राहक सरसावले; आठवडा बाजारामुळे आज गर्दी वाढणार रत्नागिरी, : लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी कोकणवासीय आतुर झाले आहेत. बाप्पाचे आगमन फक्त

सोन्याचे दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने फसवणूक

रत्नागिरी: दापोली शहराजवळील गिम्हवणे येथे सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून देतो, असे सांगून दागिन्यांचे पॉलिश केल्यावर दागिन्यांच्या वजनात घट झाल्याचा प्रकार

जयगडच्या जिंदाल जेटीचे काम तात्काळ बंद करण्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे आदेश

रत्नागिरी:- तालुक्यातील जयगड येथे असलेल्या जिंदाल कंपनी कडून नवीन जेटीचे काम सूरू असुन त्यांच्यामुळे स्थानिक मच्छिमारांमुळे नाहक त्रास दिले जात

कोळंबे येथे गावठी दारूप्रकरणी एकावर गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील कोळंबे ओझरवाडी येथे बेकायदेशीरपणे गावठी दारूची विक्री करण्यासाठी बाळगणाऱ्या विरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एम आय डी सी तील दुर्गंधी कडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष : हारीस शेकासन

रत्नागिरी : शहराजवळील मिरजोळे एम. आय. डी. सी. तील कारखान्यांमुळे दुर्गंधी वाढत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक

भविष्यातील जिल्ह्याचे विकासात्मक स्थान यावर लक्ष केंद्रीत करुन आराखडा तयार करा :जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह

रत्नागिरी : पाच वर्षापूर्वी जिल्हा कुठे होता, सद्यस्थितीत कुठे आहे आणि भविष्यात कुठे असेल यावर प्रत्येक विभागाने अभ्यास करावा. जिल्ह्यातील

मजगाव अंगणवाडी मध्ये पोषण अभियान साजरा

रत्नागिरी : मजगाव ग्रामपंचायत आणि अंगणवाडी मजगाव तर्फे पोषण आहार अभियान साजरा करण्यात आला. या अभियानांतर्गत गावातील महिलांनी विविध पदार्थ

आयुष्मान भारत अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाची होणार आरोग्य तपासणी

रत्नागिरी ः केंद्र सरकारच्या आरोग्य विभागामार्फत दि.17 सप्टेंबर ते दि.31 डिसेंबर या कालावधीत देशभरात आयुष्मान भव मोहीम राबविण्यात येणार आहे.

जुगार प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी:- शहरातील साळवीस्टॉप येथील एका शेडच्या कडेला आणि रहाटाघर येथील एका बंद टपरीच्या आडोशाला कल्याण मटका जुगार खेळ चालवणार्‍या दोघां

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य, आंदोलनाचा निर्णय स्थगित

रत्नागिरी :राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचाऱ्यांनी 2021 मध्ये 54 दिवसांचा दीर्घ संप केला होता. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे सुविधा देण्याची

error: Content is protected !!