Friday March 27, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरणारी टोळी जेरबंद

रत्नागिरी : मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरणारी टोळी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. टोळीतील चौघांना बेड्या

कार्यालयात येणाऱ्यांना सन्मानपूर्वक वागणूक मिळाली पाहिजे

योजना यशस्वी करण्यासाठी अधिकाऱ्यांचा आपुलकीने पुढाकार हवा ग्रामविकास व पंचायत राज राज्यमंत्री योगेश कदम रत्नागिरी : मुख्यमंत्री महोदयांचा 100 दिवस

भारतीय जनता पार्टी रत्नागिरी नाचणे रोड वरील शहर बस थांबा लोकार्पण सोहळा उत्साहामध्ये संपन्न

रत्नागिरी : मा. रवींद्रजी चव्हाण साहेब विद्यमान महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष माजी बांधकाम मंत्री यांनी केलेल्या वैयक्तिक स्वनिधीतून तसेच महिला मोर्चा

पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शासकीय रुग्णालयात 4 डायलिसीस मशीनचे लोकार्पण

रत्नागिरी, : अंत्योदय प्रतिष्ठान व मी मुंबई अभिमान अभियान प्रतिष्ठान यांच्यामार्फत प्राप्त 4 डायलिसीस मशीनचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय

अर्थसंकल्पात जिल्ह्याच्या पर्यटनाला मिळाला बूस्टर

रत्नागिरी: गोवा-केरळच्या तुलनेत रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटन क्षेत्रात पुरेसा विकास झाला नाही. जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला आर्थिक बूस्टरची गरज होती. ती गरज

जिल्हा नियोजन समिती बैठकीत 860.21 कोटींच्या आराखड्यास मंजुरी

जनसुविधेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री उदय सामंत रत्नागिरी, : कोणत्या विभागात किती खर्च झाला, झाला नसेल तर त्याची कारणे काय याबाबत

वाटदमध्ये हातभट्टीच्या दारू विक्रीवर कारवाई

रत्नागिरी : तालुक्यातील वाटद येथील जंगलमय भागात विनापरवाना हातभट्टीच्या दारू विक्रीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ५४० रुपयांची पाच लिटर

जिल्ह्यात जीबीएसचा एकही रुग्ण नाही

रत्नागिरी: जिल्ह्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमचा (जीबीएस) सुदैवाने एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र खबरदारीचा भाग म्हणून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली

संघर्ष मित्र मंडळ फणसोप रत्नागिरी यांच्या वतीने माघी गणेशोत्सव २०२५ निमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

रत्नागिरी : संघर्ष मित्र मंडळ फणसोप रत्नागिरी हे माघी गणेशोत्सवाचे यंदाचे २५ वे रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत आहेत. सन

रत्नागिरीतील भाविकांच्या गाडीचा सिन्नरजवळ अपघात, तिघांचा दुर्दैवी अंत

रत्नागिरी:- कुंभमेळ्याहून रत्नागिरीत परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला सिन्नरजवळ पहाटे झालेल्या भीषण अपघातात ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात चौघे जखमी

error: Content is protected !!