Thursday March 26, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

रत्नागिरी जिल्हयामध्ये लोकअदालतीमध्ये ३५१८१ प्रलंबित व वादपूर्व प्रकरणे निकाली

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी. रत्नागिरी : मा. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा

शौर्यवंदना तिरंगा रॕलीत सहभागी व्हा : पालकमंत्री डाॕ उदय सामंत

रत्नागिरी,- राष्ट्राची एकजूट, देशाभिमान व्यक्त करणे, सैन्याचे मनोबल वाढविणे आणि भारतीय सैन्याच्या पाठिशी एकजुटीने उभे राहण्यासाठी उद्या रविवार दि. ११

भाडेवाढीमुळे रत्नागिरी एसटी आगाराच्या उत्पन्नात वाढ

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने नव्या वर्षात एसटीची भाडेवाढ करण्यात आली होती. या भाडेवाढीमुळे लाल परी मालामाल झाली

४ हजार ६३२ कासवांची पिल्ले गावखडीतून झेपावली समुद्रात

१५३ घरटी संरक्षित; १५ हजार ४४४ अंडी सुरक्षित पावस : ऑलिव्ह रिडले या कासवाच्या जातीची गावखडी कासव संवर्धन केंद्रामध्ये यावर्षीच्या

अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे नुकसान

रत्नागिरी: बुधवारच्या पहाटे जोरदार वाऱ्यामुळे नागरिकांची दाणादाण उडलेली असतानाच गुरुवारी सकाळी 9 वा. आणि सायंकाळी 4.15 वा. पडलेल्या अवकाळी पावसामुळे

हातखंबा- गिरदा येथील जंगलमय भागात अनोळखी मृतावस्थेत

रत्नागिरी ः हातखंबा-बोबंलेवाडी गिरदा येथील जंगलमय भागात अनोळखी पुरुष मृतावस्थेत आढळला. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रत्नागिरी मध्यवर्ती बस स्थानकाचा लोकार्पण सोहळा ११ मे रोजी

रत्नागिरी : गेली अनेक वर्ष रखडलेल्या रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकाचे (ग्रामीण व शहरी) काम पूर्णत्वास गेले असून, भव्यदिव्य स्वरूपात साकारलेल्या या

वाहतूकीस अडथळा होईल असे वाहन पार्क करणाऱ्या विरुद्ध गुन्हा

रत्नागिरी,ः तबरेज चौक ते नाटे (ता. राजापूर) जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूकीस अडथळा होईल असे वाहन पार्क करणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध नाटे सागरी

रत्नागिरीकरांनी अनुभवला शून्य सावली आविष्कार

रत्नागिरी, : रत्नागिरीकरांनी आज शून्य सावली हा खगोलीय आविष्कार अनुभवला. दुपारी १२ वाजून ३३ मिनिटांनी हा आविष्कार घडला. अनेकांनी उन्हात

मान्सून पूर्व तयारी आढावा 2025 समस्या उद्भवणार नाही याची दक्षता घ्या : जिल्हाधिकारी

रत्नागिरी, :- मान्सूनकाळात नैसर्गिक आपत्तीमुळे कोणतीही समस्या उद्भवणार नाही, याची दक्षता सर्व विभागांनी घ्यावी. सर्व विभागांनी समन्वय साधून व सतर्क

error: Content is protected !!