जिल्ह्यात सरासरी अंदाजे 65 टक्के मतदान, 2019 च्या तुलनेत साडेतीन टक्क्यांची वाढ
रत्नागिरी : पाचही विधानसभा मतदार संघासाठी झालेल्या मतदानाची जिल्ह्याची सरासरी अंदाजे 65 टक्के आहे. मतदान शांततेत, सुरळीत आणि उत्साहात झाले.
रत्नागिरी : पाचही विधानसभा मतदार संघासाठी झालेल्या मतदानाची जिल्ह्याची सरासरी अंदाजे 65 टक्के आहे. मतदान शांततेत, सुरळीत आणि उत्साहात झाले.
रत्नागिरी:- विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या वेळेत सायंकाळी पाच वाजेपर्यंत 60.35 टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली. पुढील एका तासात मतदानाची टक्केवारी
रत्नागिरी:- जिल्ह्यात एक वाजेपर्यंत अडतीस टक्के मतदानाची नोंद झाल्यानंतर पुढील दोन तासात बारा टक्के मतदान झाले आहे. दुपारी एक वाजल्यानंतर
रत्नागिरी:- जिल्ह्यात अकरा वाजेपर्यंत वीस टक्के मतदानाची नोंद झाल्यानंतर पुढील दोन तासात अठरा टक्के मतदान झाले आहे. शहर आणि ग्रामीण
रत्नागिरी:- जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी मोठ्या उत्साहात मतदानाला सुरुवात झाली आहे. पहिल्या दोन तासात नऊ टक्के मतदानाची नोंद झाल्या नंतर पुढील
रत्नागिरी ः शहरानजीकच्या जांभुळ फाटा ते पाटीलवाडी जाणाऱ्या रस्त्यावर कालिकामाता मंदिर येथील पुलाच्या निर्जन ठिकाणी. तसेच खडपेवठार येथील फणसाच्या झाडाखाली
प्रशिक्षणात राज्यातील तिघांचा समावेश रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी च्या रा.भा. शिर्के प्रशालेचे स्काऊट विभाग प्रमुख यांची राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्र
मालगुंड येथे कोकण मराठी साहित्य परिषदेचा वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न मालगुंड : समाजामध्ये घडणाऱ्या निराशात्मक बाबींवर मात करण्यासाठी
रत्नागिरी: रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे किनार्यावरील गणपतीपुळे मंदिर परिसराला जोडून बांधलेल्या संरक्षण भिंतीचा काही भाग यंदाच्या पावसाळ्यात जोरदार
रत्नागिरी: मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारकात कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे आयोजित सन्मान सोहळ्यात शब्दकोडेकार प्रसन्न कांबळी यांचा रविवारी विशेष सन्मान