
जिल्ह्यात विधानसभेसाठी अकरा वाजेपर्यंत वीस टक्के मतदान
रत्नागिरी:-
जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी मोठ्या उत्साहात मतदानाला सुरुवात झाली आहे. पहिल्या दोन तासात नऊ टक्के मतदानाची नोंद झाल्या नंतर पुढील दोन तासात अकरा टक्के मतदान झाले आहे.शहर आणि ग्रामीण भागात मतदारांचा मोठा उत्साह दिसून येत आहे. चिपळूण तालुक्यात सर्वाधिक मतदान झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
*जिल्हा रत्नागिरी* *वेळ ७ ते ११*
*जिल्ह्याची टक्केवारी – २०.५२%*
*मतदार संघ टक्केवारी*
१) *२६३ दापोली – १८.३२ %*
२) *२६४ गुहागर – १७.०५%*
३) *२६५ चिपळूण- २४.५७%*
४) *२६६ रत्नागिरी – १८.६०%*
५) *२६७ राजापूर- २४.०७%*
───────────────