
जिल्ह्यात विधानसभेसाठी एक वाजेपर्यंत अडतीस टक्के मतदान
रत्नागिरी:-
जिल्ह्यात अकरा वाजेपर्यंत वीस टक्के मतदानाची नोंद झाल्यानंतर पुढील दोन तासात अठरा टक्के मतदान झाले आहे. शहर आणि ग्रामीण भागात मतदारांचा मोठा उत्साह दिसून येत आहे. राजापूर मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
*जिल्हा रत्नागिरी* *वेळ ७ ते १*
*जिल्ह्याची टक्केवारी – ३८.५२%*
*मतदार संघ टक्केवारी*
१) *२६३ दापोली – ३७.०१%*
२) *२६४ गुहागर – ४०.४५%*
३) *२६५ चिपळूण- ४०.७७%*
४) *२६६ रत्नागिरी – ३४.२%*
५) *२६७ राजापूर- ४०.९८%*
────────────────