Wednesday March 25, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

कंत्राटी भरतीचा अध्यादेश महाविकास आघाडी सरकारच्या काळातील: फडणवीस

रत्नागिरी : कंत्राटी भरतीचा अध्यादेश हा महाविकास आघाडी सरकारच्या काळातील आहे. मी हे पुराव्यानिशी सिद्ध केले आहे. परंतु जाणीवपूर्वक आमच्या

रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर भारतीय जनता पार्टी च्या कार्यकर्त्यांनी केला महाविकास आघाडीचा निषेध

रत्नागिरी :उद्धव ठाकरे यांच्या तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने विविध विभागांमध्ये कंत्राटी कामगार भरतीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय एकनाथ शिंदे

महानगरीतील स्पेशल दांडिया माहौल आता रत्ननगरीतही…

रत्नागिरी :म्युझीकल स्टार्स बँड,आकर्षक डिजिटल साऊंड आणि आकर्षक डिजीटल लाईट अशा स्पेशल दांडिया माहौलमध्ये थिरकण्याची मक्तेदारी फक्त महानगरांचीच नाही. उदय

बशीर हजवानी फाउंडेशनची रुग्णवाहिका रत्नागिरीवासियांच्या सेवेसाठी दाखल

रत्नागिरी :- महाराष्ट्रातील विविध जिल्हयात बशीरभाई हजवानी यांच्या संकल्पनेतून त्यांच्या ट्रस्टकडून संपूर्ण महाराष्ट्रात 25 पेक्षा जास्त रुग्णवाहिका उपलब्ध करुन देणारे

हवेत बंदूकीच्या तीन फैरी झाडून, अंतिम बिगुल वाजवून देशभरातील शहीद पोलीसांना अभिवादन

स्मृतिस्तंभाला पुष्पचक्र वाहून पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून श्रद्धांजली रत्नागिरी, : देशभरात कर्तव्य बजावताना धारातीर्थी पडलेल्या पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदारांना

गुजरातच्या उद्योजकाची नवापूर आदिवासी भागात १००० कोटी रूपयांची गुंतवणूक

उद्योगमंत्री उदय सामंत; २ हजार लोकांना मिळणार रोजगार रत्नागिरी:- नवापूर सारख्या आदिवासी बहूल भागात गुजरातजमधील उद्योजक जनरल पॉलिफिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड

वाचन प्रेरणा दिनानिमित्त वत्कृत्व स्पर्धेतील विजेत्यांचा गौरववाचनाने अनुभव विश्व विस्तारते : उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे

रत्नागिरी : मराठी भाषेच्या सवंर्धनासाठी, प्रचार, प्रसारासाठी माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन आयोजित करण्यात

उद्धव ठाकरेंनीच हिंदुत्वाची वाट लावली – बावनकुळे

रत्नागिरी :इंडिया आघाडी सत्तेत आल्यानंतर सनातन हिंदू धर्म संपविण्याची भाषा करणाऱ्या उदयननिधींच्या आघाडीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहभागी आहेत. उद्धव

जिल्ह्यात ४ हजार हेक्टरवरील भात कापणी पूर्ण

रत्नागिरी: जिल्ह्यात नवरात्रीचा उत्सव साजरा होत असताना शेतकऱ्यांची भात कापणीची लगबग सुरू झाली आहे. जिल्ह्यात साधारपणे ४ हजार हेक्टरवरील हळवी

error: Content is protected !!