Wednesday March 25, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

गावठी दारु विक्री करणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी ः विनापरवाना हातभट्टीच्या दारुची विक्री करणाऱ्या महिलेविरुद्ध लांजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (ता.

जिल्ह्यात सरासरी 60.36 टक्के पाऊस

रत्नागिरी: जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे. रविवार, सोमवारी पावसाने उसंत घेतली असली तरी पावसामुळे जिल्ह्यातील जगबुडी नदीची

मुंबई-गोवा महामार्गावर गॅस टँकर पलटी झाल्याने वाहतूक ठप्प; ९ तासांनंतरही परिस्थिती जैसे थे

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा गावाजवळ काल रात्री ११:३० वाजताच्या सुमारास गॅस टँकर पलटी झाल्याने महामार्गावरील वाहतूक गेल्या ९ तासांपासून

हातखंबा शाळेजवळील वळणावर गॅस टँकर उलटला; गळतीमुळे खळबळ, नागरिकांचे स्थलांतर

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर हातखंबा शाळेजवळील अवघड वळणावर २८ जुलै रोजी रात्री अकरा वाजता गॅस टँकर पलटी झाल्याची धक्कादायक

अपघात जखमी झालेल्या वृध्दाचा उपचारादरम्यान मृत्यू

खेड: मोरवंडे – सुतारवाडी येथील अपघात जखमी झालेल्या वृद्धाचे चिपळूण येथील लाईफ केअर रूग्णालयात उपचारादरम्यान . २१ मार्च रोजी सकाळी

धामणसे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ. ऋतुजा उमेश कुळकर्णी यांची बिनविरोध निवड

धामणसे (ता. रत्नागिरी) – धामणसे ग्रामपंचायतीच्या विशेष सभेत सौ. ऋतुजा उमेश कुळकर्णी यांची बिनविरोध उपसरपंचपदी निवड करण्यात आली. सर्व सदस्यांच्या

सह्याद्रीनगर येथील वृद्ध महिलेचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी, ः शहरातील सह्याद्रीनगर येथील रक्तदाबाचा त्रास असलेल्या वृद्ध महिलेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी

जिल्हास्तरीय अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धेसाठी एसआरके क्लबचा संघ जाहीर

साहिल आंबेरकर यांची पंच म्हणून निवड रत्नागिरी:- चिपळूण येथे 2 ते 4 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या जिल्हास्तरीय अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धेसाठी एसआरके

मच्छीमारांच्या विकासासाठी कोकणच्या सुपुत्राला मंत्री व्हावं लागलं! – ना. उदय सामंत

मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या कार्यशैलीचे केले कौतुक रत्नागिरी : मिरकरवाड्याचा विकास व्हावा यासाठी आम्ही गेली वीस वर्षे प्रयत्न

मच्छिमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारा विकास मिरकरवाडा येथे होईल : ना. नितेश राणे

मिरकरवाडा बंदराच्या विकासाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामांचे उत्साही वातावरणात झाले भूमिपूजन रत्नागिरी : मच्छीमार बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि कोकण किनारपट्टीचा सर्वांगीण

error: Content is protected !!