Monday March 23, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

सीए इन्स्टिट्यूट रत्नागिरी शाखेतर्फे आविष्कार संस्थेत शैक्षणिक साहित्य वितरण आणि वृक्षारोपण

रत्नागिरी : इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल रत्नागिरी शाखेच्या वतीने रत्नागिरी येथील आविष्कार संस्थेच्या शामराव भिडे

दर्यावर्दी प्रतिष्ठानची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

रत्नागिरी :दर्यावर्दी प्रतिष्ठान ची सन 2022-23 ची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार दि. 17 जुलै 2023 रोजी सकाळी ठीक 10.30 वाजता

रत्नागिरी शहरातील खड्ड्याविरोधात मनसेचे अनोखे आंदोलन

रत्नागिरी :मागील काही दिवसांपासून रत्नागिरी शहरातील रस्त्यांची खड्ड्यामुळे दुरवस्था झाली आहे. या विरोधात मनसे पदाधिकाऱ्यांनी रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार येथे

पालकमंत्र्यांची जिल्ह्यातील डीएड्, बीएड् धाराकांनी घेतली भेट

सेवानिरुत्त शिक्षकांना घेण्यापेक्षा स्थानिक बेरोजगार ,बीएड् धारकांना कायम करण्याची केली मागणी रत्नागिरी:आज रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.उदयजी सामंत याची जिल्ह्यातील डीएड्,

जिल्हा वार्षिक योजनेच्या २७१ कोटीच्या खर्चास मान्यता

रत्नागिरी:- अल्पबचत सभागृहात झालेल्या आजच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना २०२२-२३ मार्च अखेर झालेल्या २७१ कोटी खर्चास

पोलिसाच्या अल्पवयीन मुलाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरानजीकच्या कारवांचीवाडी येथे पोलिस वसाहतीत राहणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याच्या अल्पवयीन मुलाचा आकस्मिक मृत्यू झाला. सदर घटना शुक्रवारी (ता. २८)

बेकायदेशिरपणे गावठी दारु विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल

रत्नागिरी:- तालुक्यातील मालगुंड भाटलेवाडी येथील जंगलमय परिसरात बेकायदेशिरपणे गावठी दारु विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगणाऱ्या विरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पालकमंत्र्यांकडून चांदेराई येथील नुकसानग्रस्त परिस्थितीची केली पाहणी

७७ दुकानांना प्रत्येकी पन्नास हजार तर टपरीधारकांना प्रत्येकी दहा हजाराची मदत-पालकमंत्री उदय सामंत रत्नागिरी, – पालकमंत्री उदय सामंत यांनी आज

महसूल दिनानिमित्त 1 ते 7 ऑगस्ट जिल्ह्यात महसूल सप्ताह: जिल्हाधिकारी

रत्नागिरी :1 ऑगस्ट हा राज्यभर महसूल दिन म्हणून साजरा करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यानिमित्ताने जिल्ह्यात 1 ते 7 ऑगस्ट या

बोटीची डागडुजी करताना प्रौढाचा पाण्यात बुडून मृत्यू

रत्नागिरी : प्रतिनिधी : तालुक्यातील जयगड खाडीत बोटीची डागडुजी करताना प्रौढाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.ही घटना शुक्रवार 28 जुलै रोजी

error: Content is protected !!