Saturday March 21, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

सातारा, रत्नागिरीत चोऱ्या करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

रत्नागिरी :शाळेसह घरे टार्गेट करून चोऱ्या करणाऱ्या टोळीचा सातारा पोलिसांनी पर्दाफाश करून सहा गुन्हे उघड केले. संशयितांकडून चोरीचा साडेदहा लाख

पुण्याच्या सेइनुमेरो निर्माण कंपनीत आयटीआयच्या ५० उमेदवारांना नोकरीचे पत्र

आयटीआयमध्ये भरती मेळावा यशस्वी रत्नागिरी : पुण्यातील सेइनुमेरो निर्माण प्रा. लि. कंपनीने आज नाचणे आयटीआय येथे भरती मेळाव्याचे आयोजन केले

काँग्रेसचा भाजपा सरकारच्या विरोधात एल्गार

रत्नागिरी : मा. खाजदार आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भाजपा सरकारने सुडबुध्दीने खाजदारकी रद्द करून विरोधी पक्ष चा आवाज

लोकशाही दिन 03 एप्रिल 2023 रोजी

रत्नागिरी :- जिल्हास्तरावर दर महिन्याला पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. माहे एप्रिल 2023 चा

चाँदसूर्या येथील कार-दुचाकी अपघातातील जखमी तरुणाचा मृत्यू

रत्नागिरी :रत्नागिरी- हातखंबा मार्गावरील चाँदसूर्या येथे कार -दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. विष्णू माईंगडे (३३,

जिल्हा परिषद आदर्श शाळा पुरस्कारांची यादी जाहीर

रत्नागिरी:ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांना (जि. प. सेस योजना) योजनेंतर्गत ‘आदर्श शाळा पुरस्कार’ देण्यात येणार आहेत. पुरस्कारासाठी अंतिम निवड झालेल्या शाळांची

पंढरीनाथ आंबेरकरचा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

रत्नागिरी:पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या मृत्यूप्रकरणातील संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेरकरचा जामिन अर्ज मंगळवारी न्यायालयाने फेटाळून लावला. यामुळे आंबेरकर याचा कोठडीतील मुक्काम

चित्पावन ब्राह्मण मंडळाच्या विविध पुरस्कारांचे थाटात वितरण

रत्नागिरी : येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाचा ९० वा वर्धापनदिन आज साजरा करण्यात आला. सायंकाळी मंडळाच्या भगवान परशुराम

चाँदसुर्या येथील कार-दुचाकीच्या अपघातप्रकरणी कार चालकावर गुन्हा

रत्नागिरी:रत्नागिरी-हातखंबा मार्गावरील चाँदसुर्या येथे कार दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघे जण जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास घडल़ी.

उन्हाच्या झळा तीव्र! जिल्ह्यात ३ गावातील ३ वाड्यात पाणी टंचाई

रत्नागिरी:उन्हाचा कडाका वाढू लागल्यानंतर जिल्ह्यात पाणी टंचाईला सुरुवात झाली आहे. सध्या 3 गावातील 3 वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

error: Content is protected !!