Friday March 27, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांची रत्नागिरी व रायगड जिल्हा निरीक्षक म्हणून निवड

रत्नागिरी :आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने मुंबई येथे दिनांक 3 ऑगस्ट 2023 रोजी राज्यातील काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेते नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक

नवीन डिझेलचा कोटा वाढवण्यासाठी मच्छिमारांनी घेतली पालकमंत्री उदय सामंत यांची भेट

रत्नागिरी:- रत्नागिरीमधील मच्छिमारांनी आज रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदयजी सामंत यांची भेट घेऊन डिझेलचा कोटा वाढवणे संदर्भात चर्चा केली. तसेच मच्छीमारांचे

नोकऱ्या निर्माण करणारे विद्यार्थी मत्स्य महाविद्यालय घडवेल

रत्नागिरी : मत्स्य पदवीधारकांनी व्यवसायभिमुख शिक्षण प्राप्त करून आपला व्यवसाय उभारावा आणि त्यातून इतरांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात म्हणजे

रत्नागिरी मध्यवर्थी बसस्थानकासाठी सोमवारी मनसेचे आंदोलन

रत्नागिरी :रत्नागिरीकर जनतेच्या असंतोषाचे कारण असलेल्या मध्यवर्ती बसस्थानकाच्या रखडलेल्या नूतनीकरणाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष आक्रमक झाला असून सोमवारी याबाबत

अनुकंपा तत्त्वावरील २८ लाभार्थ्यांना महसूल विभागामध्ये नियुक्तीचे आदेश

रत्नागिरी, – अनुकंपा तत्त्वावरील २८ लाभार्थ्यांना महसूल विभागामध्ये नियुक्तीचे आदेश कोकण विभागीय आयुक्त डाॕ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते आज प्रदान

जनसंवाद कार्यक्रमांतर्गत १४ महसूल अदालतीत २८ प्रकरणे निकाली

रत्नागिरी:- जिल्हयात महसूल सप्ताहांतर्गत १४ ठिकाणी महसूल अदालतींमध्ये २८ प्रकरणे निकालात काढण्यात आली.जनसंवाद कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यामध्ये उपविभाग व तालुकास्तरावर १४ ठिकाणी

शासकीय कामासाठी वेल्ये गावात गेलेल्या कर्मचार्‍याचा मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील वेल्ये गावातून शेळी पालन योजनेचे मुल्यमापन पाहणी करुन परतताना अस्वस्थ झालेल्या कर्मचार्‍याचा मृत्यू झाला.याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक

उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या मुळे मिळाला सर्वसामान्य जनतेला दिलासा

सेतू मध्ये अपूर्ण अर्ज स्वीकारणार… रत्नागिरी :सेतू कार्यालय रत्नागिरी मधून वेगवेगळ्या दाखल्याचे अर्ज स्वीकारले जातात मात्र त्या दाखल्याच्या अर्जाला एखादे

३ किलोमीटरचे अंतर चालत जिल्हाधिकाऱ्यांनी कातकरी वस्तीला दिली भेट

रत्नागिरी:- जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी डोंगर-दऱ्यांतून सुमारे ३ किलोमीटरचे अंतर चालून गुहागर तालुक्यातील गिमवीमधील दुर्गम अशा कातकरी-आदिवासी वस्तीवर जाऊन

जिल्ह्यात १९ आॕगस्ट पर्यंत मनाई आदेश

रत्नागिरी:- कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता ५ ऑगस्ट २०२३ ते १९ ऑगस्ट २०२३ रोजी पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात मुंबई पोलीस

error: Content is protected !!