रेल्वे स्टेशन सुशोभित करण्याबरोबरच कोकणात रेल्वे गाड्या वाढवा, गाव विकास समितीचे अध्यक्ष: उदय गोताड यांची मागणी
रत्नागिरी:- कोकणातील रेल्वे स्टेशन सुशोभित करून कोकणवासीयांच्या रेल्वे समस्या सुटणार नाहीत तर या भागातील नागरिकांना प्रवासासाठी रेल्वे गाड्या वाढविल्या पाहिजेत