Sunday March 22, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

रेल्वे स्टेशन सुशोभित करण्याबरोबरच कोकणात रेल्वे गाड्या वाढवा, गाव विकास समितीचे अध्यक्ष: उदय गोताड यांची मागणी

रत्नागिरी:- कोकणातील रेल्वे स्टेशन सुशोभित करून कोकणवासीयांच्या रेल्वे समस्या सुटणार नाहीत तर या भागातील नागरिकांना प्रवासासाठी रेल्वे गाड्या वाढविल्या पाहिजेत

कोकणातील पायाभूत विकासाला प्राधान्य : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, :- राज्यातील जनतेला मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करुन देणे हे सरकारचे कर्तव्य असून त्यामध्ये रस्त्यांची जोडणी ही महत्त्वपूर्ण बाब

मुंबई गोवा महामार्गाच्या रेंगाळलेल्या कामाबाबत पत्रकार उठवणार आवाज

कोकणातील पत्रकारांचे बुधवारी वाकण नाका येथे बोंबाबोंब आंदोलन रत्नागिरी :मुंबई – गोवा महामार्गावरील जीवघेणे खड्डे तात्काळ भरावेत आणि गेली 12

पोलिस कर्मचाऱ्याला बॅटरीवरील व्हीलचेअर प्रदान

जाणीव फाउंडेशन, डॉ. चंद्रशेखर निमकर यांचे योगदान रत्नागिरी : कोरोना काळ असो वा कोणताही सण, समारंभ पोलिसांच्या योगदानामुळे सामान्य माणूस

महाराष्ट्राचे उद्योग मंत्री ना.उदयजी सामंत ३ दिवसाच्या दक्षिण कोरिया दौऱ्यावर

रत्नागिरी :महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री ना.उदयजी सामंत हे ३ दिवसाच्या दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर असून यावेळेस त्यांनी भारतातील दक्षिण कोरियातील राजदूत सन्मा.अमित

जिल्ह्यातील 29 हजार शेतकर्‍यांनी उतरवला एक रुपयात पीक विमा

रत्नागिरी :प्रधानमंत्री पीक विमा योजनेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. एक रुपयात पीक विमा योजनेचा जिल्ह्यातील 29 हजार शेतकर्‍यांनी लाभ

जिल्ह्यातील 29 हजार शेतकर्‍यांनी उतरवला एक रुपयात पीक विमा

रत्नागिरी:प्रधानमंत्री पीक विमा योजनेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. एक रुपयात पीक विमा योजनेचा जिल्ह्यातील 29 हजार शेतकर्‍यांनी लाभ घेतला

राष्ट्रवादी काँग्रेस रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी सुदेश मयेकर यांची प्रदेशाध्यक्षांकडून निवड

रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेस रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष पदावर सुदेश मयेकर यांची प्रदेशाध्यक्षांकडून निवड जाहीर झाली आहे. प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील

लाल मातीतील शेतात रमले छोटे शेतकरी

खानू येथे संजीवन गुरूकुलचा भातलावणी उपक्रम रत्नागिरी,: पटवर्धन हायस्कुलच्या गुरूवर्य रामचंद्र पुरूषोत्तम जोग संजीवन गुरूकुलमधील इ. ५ वीच्या विद्यार्थ्यांनी खानू-पाली

जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी रत्नागिरीत क्रांतीदिनी होणार कर्मचाऱ्यांचा एल्गार

मध्यवर्ती कर्मचारी समन्वय संघटनेच्या कर्मचार्यांची बाईक रॅली रत्नागिरी :जिल्ह्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या अजूनही प्रलंबित आहेत. जिल्हा मध्यवर्ती कर्मचारी

error: Content is protected !!