Monday May 4, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

जिल्ह्यात विधानसभेसाठी अकरा वाजेपर्यंत वीस टक्के मतदान

रत्नागिरी:- जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी मोठ्या उत्साहात मतदानाला सुरुवात झाली आहे. पहिल्या दोन तासात नऊ टक्के मतदानाची नोंद झाल्या नंतर पुढील

हातभट्टी दारु विक्रीवर पोलिसांची कारवाई

रत्नागिरी ः शहरानजीकच्या जांभुळ फाटा ते पाटीलवाडी जाणाऱ्या रस्त्यावर कालिकामाता मंदिर येथील पुलाच्या निर्जन ठिकाणी. तसेच खडपेवठार येथील फणसाच्या झाडाखाली

शिर्के प्रशालेच्या प्रशांत जाधव यांची बंगलोर येथे हवाई स्काऊट राष्ट्रीय प्रशिक्षणासाठी निवड

प्रशिक्षणात राज्यातील तिघांचा समावेश रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी च्या रा.भा. शिर्के प्रशालेचे स्काऊट विभाग प्रमुख यांची राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्र

साहित्यिकानी प्रखर राष्ट्रप्रेमाने भारलेले लेखन आपल्या साहित्यातून करावे : उदय निरगुडकर

मालगुंड येथे कोकण मराठी साहित्य परिषदेचा वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न मालगुंड : समाजामध्ये घडणाऱ्या निराशात्मक बाबींवर मात करण्यासाठी

गणपतीपुळे किनार्‍यावरील संरक्षण भिंत धोकादायक स्थितीत

रत्नागिरी: रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे किनार्‍यावरील गणपतीपुळे मंदिर परिसराला जोडून बांधलेल्या संरक्षण भिंतीचा काही भाग यंदाच्या पावसाळ्यात जोरदार

शब्दकोडेकार प्रसन्न कांबळी यांचा ‘कोमसाप’तर्फे विशेष सन्मान

रत्नागिरी: मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारकात कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे आयोजित सन्मान सोहळ्यात शब्दकोडेकार प्रसन्न कांबळी यांचा रविवारी विशेष सन्मान

दोन दिवसांत मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान

रत्नागिरी: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सोमवारी (ता. १८) संपणार आहे. तेव्हा आता प्रमुख कार्यकर्त्यांनी पायाला भिंगरी बांधत घरोघरी प्रचारावर भर

रजिस्ट्रेशन, इन्शुरन्स नसलेली दुचाकी चालवणार्‍या वृध्दाविरोधात गुन्हा

रत्नागिरी: रजिस्ट्रेशन व इन्शुरन्स नसलेली दुचाकी वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन बेदरकारपणे चालवणार्‍या वृध्दाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

‘रत्नागिरी-दिवा पॅसेंजर’ दादर स्थानकापर्यंत सोडा

कोकण विकास समितीची मागणी; मुख्यमंत्र्यांना साकडे चिपळूण,: कोरोना कालावधीपासून रत्नागिरी ते दिवादरम्यान धावणाऱ्या रत्नागिरी पॅसेंजर गाडीमुळे दक्षिण मुंबई, मध्य मुंबई,

महाविकास आघाडीकडून सुरू असलेल्या अपप्रचाराला जनता बळी पडणार नाही भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचा दावा

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी राज्य घटना बदलणार असल्याचा अपप्रचार महाविकास आघाडीकडून सुरू आहे. कोणतेही सरकार संविधानापेक्षा मोठे नाही. त्यामुळे

error: Content is protected !!