Sunday March 29, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

कासव विणीच्या हंगामात तीन किनाऱ्यांची भर

रत्नागिरी:- रत्नागिरीतील कासव विणींच्या किनाऱ्यांंमध्ये भर पडली आहे. सध्या कोकण किनारपट्टीवर सुरू असलेल्या कासव विणीच्या हंगामात रत्नागिरी जिल्ह्यातील तीन किनाऱ्यांवर

धामणसें हटवाडी पुलाचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले भूमीपूजन

भाजपाचे जोरदार शक्तीप्रदर्शनपुलाचे काम वेळेत पूर्ण होणार रत्नागिरी : धामणसें हटवाडीतील पुलामुळे पावसाळ्यात नागरिकांची समस्या दूर होईल. नागरिकांना पुलाच्या वापरासोबत

रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे३ मार्चला श्री गजानन सायकल रॅली

रत्नागिरी : श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त येथील रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे रविवार दि. 3 मार्च रोजी नाचणे पॉवरहाऊस येथील श्री

जयगड रस्त्यावर दारूच्या नशेत जाणाऱ्या विरोधात गुन्हा

रत्नागिरी :तालुक्यातील जयगड बाजारपेेठेतील सार्वजनिक रस्त्यावर दारुच्या नशेत जाणार्‍या विरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई

शहरातील काँक्रिटीकरण १५ ऑगस्टपर्यंत होणार पूर्ण

रत्नागिरी, : शहरात सुरू असलेल्या रस्ता काँक्रिटीकरणाचे काम १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्याचवेळी काही ठिकाणी रस्त्यांचे

सीए इन्स्टिट्यूट रत्नागिरी शाखेच्या वतीने चिपळूणमध्ये चर्चासत्र संपन्न

रत्नागिरी : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया या संस्थेच्या रत्नागिरी शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या एकदिवसीय चर्चासत्राला उदंड प्रतिसाद मिळाला.

सैतवडे प्रशालेत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न

रत्नागिरी :शैक्षणिक व सामाजिक संस्था, सैतवडे संचलित न्यू इंग्लिश स्कूल सैतवडे ता. रत्नागिरी प्रशालेत सोमवार दि. 26-02-2024रोजी मार्च 2024मध्ये होणाऱ्या

भाट्ये समुद्र किनारी सापडली ऑलिव्ह रिडले कासवांची १४१ अंडी

रत्नागिरी : कासवांचा विणीचा हंगाम सुरू झाला असून जिल्ह्यातील वेगवेगळ्या किनारपट्टींवर कासवांची घरटी आढळून येत आहेत. रत्नागिरी तालुक्यात गावखडी, मालगुंड

भाषा हे भावना व्यक्त होण्याचे साधन आहे – कीर्ती किरण पुजार

मालगुंड येथे मराठी भाषा गौरव दिन साजरा रत्नागिरी : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात भाषेचे महत्व असून त्याद्वारे आपल्या सुख- दुःखाच्या भावना

कोकण भूमी प्रकल्प ग्रस्त कृती समितीचे उपोषण तूर्तास स्थगित.

भाजप पदाधिकाऱ्यांची शिष्ठाई रत्नागिरी :कोकण भूमी प्रकल्प ग्रस्त कृती समिती गेले अनेक वर्षे रेल्वे प्रसासनावर आपल्या न्याय हक्कासाठी झगडत आहे,परंतु

error: Content is protected !!