Monday March 30, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

रत्नागिरी येथे काँग्रेसतर्फे चिखल फेको आंदोलन

रत्नागिरी : रत्नागिरी येथे महाभ्रष्ट शेतकरी विरोधी भाजप सरकार विरोधात काँग्रेस तर्फे चिखल फेको आंदोलन करण्यात आले.महागाई, बेरोजगारी, पेपर फुटी,

‘सात जन्मी हाच पती लाभो’ ही प्रार्थना करीत वटपौर्णिमा उत्साहात साजरी

रत्नागिरी : मराठी संस्कृतीची प्रतिमा संस्कृतींच्या निष्ठेचे दर्पण…बांधुनी नात्याचे बंधन ,करीन साता जन्माचे समर्पण.सातो जन्मो जन्मी हाच पती मला मिळो

परशुराम घाटात संरक्षक भिंत कोसळली

रत्नागिरी : मुंबई-गोवामहामार्गावरील परशुराम घाटात आज, शुक्रवारी पहाटे ५.३० वाजता संरक्षक भिंत व सर्व्हिस रोडसाठी केलेला भराव कोसळला. सुमारे २००

राज्यात समुद्री मच्छीमारीत २४ टक्क्यांची वाढ

रत्नागिरी दुसर्‍या क्रमांकावर; ३३.९१ टक्के एवढा सहभाग रत्नागिरी : सलग दुसऱ्या वर्षी महाराष्ट्रामध्ये समुद्री मच्छीमारीत वाढ झाल्याची आकडेवारी सीएमएफआरआयने जारी

निरामय जीवनासाठी योग महत्वाचा: निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी

रत्नागिरी:-“योग ही जीवन प्रणाली असून, ती अंगीकारली पाहिजे. निरामय जीवनासाठी योग अत्यंत महत्वाचा आहे. त्यामध्ये सातत्य ठेवावे” असे आवाहन निवासी

वीज कंत्राटी कामगारांचे ९ जुलैला आंदोलन

रत्नागिरी, ः तिन्ही वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांची पगारवाढ, समान वेतन यासह विविध प्रलंबित मागण्यांकडे झालेल्या दुर्लक्षामुळे महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार

मंगळवार आठवडा बाजारासोबत व्यापारी संकुल उभारावे मनसे ची मागणी

रत्नागिरी: शहरातील नाचणे रोड येथे दर मंगळवारी आठवडा बाजार भरतोया जागेत आता नागरिकांच्या सोयीसाठी व नगरपरिषदेला उत्पन्न प्राप्त होण्याच्या दृष्टीने

चालकाचा ताबा सुटल्याने कारला अपघात

रत्नागिरी : शहरातील मारुती मंदिर येथे थोड्या वेळापूर्वी चारचाकीचा अपघात झाल्याची घटना थोड्या वेळापूर्वी घडली. तरूणाचा गाडीवर ताबा सुटल्याने चारचाकी

खालगाव येथे वादळी पावसाचा तडाखा

रत्नागिरी :  तालुक्यातील खालगाव शेवटची गोताडवाडी येथे गुरुवार दि. २० जून रोजी दुपारच्या दरम्याने वादळी पावसाने खालगाव शेवटची गोताडवाडी येथील

स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेत ठेव वृद्धी मासाच्या पहिल्या दिवशी१ कोटी ९१ लाखांच्या ठेवी जमा

रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेच्या ठेववृद्धी मासाच्या पहिल्याच दिवशी १ कोटी ९१ लाख रुपयांच्या ठेवी जमा झाल्या आहेत. ग्राहकांचा

error: Content is protected !!