Monday March 30, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

कोकणात रविवारपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा

रत्नागिरी: समुद्र सपाटीपासून साडेपाच किमी उंचीवर चक्राकार वारे सक्रिय झाले आहेत. महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा प्रबळ झाला

अंशकालीन महिला आरोग्य परिचर १ जुलैपासून संपावर

रत्नागिरी: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील १९६६ पासून सेवेत कार्यरत असलेल्या महिला परिचरांनी विविध मागण्यांसाठी १ जुलैपासून बेमुदत

हातखंबा ग्रामपंचायतीच्या वतीने दोन दिवशीय आधार कार्ड शिबिर

रत्नागिरी प्रतिनिधी तालुक्यातील हातखंबा ग्रामपंचायत तर्फे गुरुवारी (ता. २७) आधार कार्ड काढण्यासाठी सलग दोन दिवस शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकअदालतमध्ये विनाविलंब निर्णय मिळवण्याचा लाभ घ्या

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणकडून आवाहन  रत्नागिरी : मा. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई

बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या अनोळखीचा मृत्यू

रत्नागिरी ः जिल्हा शासकिय रुग्णालयच्या अतिदक्षता विभागाच्या पोर्च मध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या अनोळखी पुरुषाला उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकिय अधिकाऱ्यांनी

दहावी, बारावी उत्तीर्ण बौद्ध विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ उत्साहात

रत्नागिरी  : तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, व भारतीय बौद्ध महासभा, ग्राम शाखा, तालुका शाखा, व जिल्हा शाखा, रत्नागिरी

दहावी, बारावी उत्तीर्ण बौद्ध विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ उत्साहात

रत्नागिरी/ प्रतिनि तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, व भारतीय बौद्ध महासभा, ग्राम शाखा, तालुका शाखा, व जिल्हा शाखा, रत्नागिरी

राजकीय पक्षांनी मतदान केंद्र प्रतिनिधी नेमणे आवश्यक : उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड

रत्नागिरी : राजकीय पक्षांनी बुथ लेवल एजन्ट अर्थात मतदान केंद्र प्रतिनिधी नेमणे आवश्यक आहे. त्यांची यादी संबंधित मतदान नोंदणी अधिकाऱ्यांकडे

राजकीय पक्षांनी मतदान केंद्र प्रतिनिधी नेमणे आवश्यक* *- उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड

*रत्नागिरी, दि. २६ (जिमाका) : राजकीय पक्षांनी बुथ लेवल एजन्ट अर्थात मतदान केंद्र प्रतिनिधी नेमणे आवश्यक आहे. त्यांची यादी संबंधित

एसटीच्या गाड्या बंद झाल्याने विद्यार्थ्यांची पायपिट

शिवसैनिकांचा अधिकाऱ्यांना घेराव रत्नागिरी : ग्रामीण भागात बसफेऱ्या बंद झाल्याने संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी एसटी महामंडळाच्या विभागीय अधिकाऱ्यांना घेराव घातला. चार

error: Content is protected !!