Sunday March 22, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

ढोल-ताशांच्या गजरात भाजपा जिल्हाध्यक्षानी दिली मजिप्रा कार्यालयास भेट.

रत्नागिरी :रत्नागिरीतील नागरिकांच्या प्रश्नांबाबत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झालेले गेल्या काही दिवसांपासून पहावयास मिळत आहे. जिल्हाध्यक्ष राजेश सावंत

रत्नागिरी शहरात प्रीपेड रिक्षा वाहतूक प्रायोगिक तत्वावर सुरू करणार

रत्नागिरी:- गणेशोत्सव काळात येणाऱ्या चाकरमान्यांकडून अनावश्यक जादा भाडे आकारले जाऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने रिक्षा संघटना ची बैठक घेतली मीटर

गुरुवर्य अ.आ. देसाई माध्यमिक विद्यामंदिर, श्रीकांत उर्फ भाईशेठ मापुस्कर ज्युनिअर कॉलेजमध्ये रानभाज्यांचे प्रदर्शन

रत्नागिरी: केवळ पावसाळ्यातच उपलब्ध होणाऱ्या रानभाज्यांची ओळख विद्यार्थ्यांनी करून घ्यावी व आहारामध्ये रानभाज्यांचा समावेश करावा या रानभाज्या आरोग्यासाठी पौष्टिक असतात

मुकुल माधव फौंडेशन, फिनोलेक्स इंडस्ट्रीजकडून शिबिराचे आयोजन

थॅलेसेमियासह डायबिटीस आजारावर एक महत्त्वाचे पाऊल. रत्नागिरी:- फिनोलेक्स इंडस्ट्रीज गेली 30 वर्ष रत्नागिरी मध्ये कार्यरत असून अनेक सामाजिक उपक्रमांना मदत

भारतीय तटरक्षक दलाकडून कुर्ली किनार्‍यावर आंतरराष्ट्रीय तटीय स्वच्छता दिन साजरा

रत्नागिरी: सागरी वनस्पती व प्राणी यांचे संरक्षण करणे आणि सागरी पर्यावरणाचे रक्षण करणे यांसाठी स्वच्छ समुद्रकिनारे आणि समुद्र यांबद्दल जागरूकता

पतसंस्थांच्या ठेवींना विमा सदृश्य संरक्षण प्राप्त होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने स्थैर्य व तरलता निधीमध्ये 200 कोटींचे योगदान द्यावे:- अँड.दीपक पटवर्धन

रत्नागिरी :महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांकडे रु.७२,६८५ कोटी एवढ्या ठेवी असून २ कोटी ६७ लाख ८५ हजार एवढे ठेवीदार आहेत असे गृहीत

दक्षिण रत्नागिरी भाजपाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

रत्नागिरी:दक्षिण रत्नागिरीचे भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी दक्षिण रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणी पत्रकार परिषदेत घोषित केली. युवा मोर्चा आणि शहर, तालुकाध्यक्षांची

सैतवडे गुंबद तंटामुक्त अध्यक्षपदी अजीज मुल्ला यांची निवड

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील सैतवडे गुंबद ग्रामपंचायतीची तहकूब ग्रामसभा मंगळवार दि. 29 ऑगस्ट रोजी पार पडली. या सभेत महात्मा गांधी तंटामुक्ती

कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय रत्नागिरी:- गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना शनिवार दि. 16 सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत पथकर

बाजारपेठा सजल्या, उत्साहात खरेदीला आरंभ

रत्नागिरीत ग्राहक सरसावले; आठवडा बाजारामुळे आज गर्दी वाढणार रत्नागिरी, : लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी कोकणवासीय आतुर झाले आहेत. बाप्पाचे आगमन फक्त

error: Content is protected !!