Monday March 30, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

नगरपरिषद कर्मचाऱ्याला ऑन ड्युटी मारहाण; बहुजन समाज पार्टीचा प्रशासनाला निवेदनातून इशारा

रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेच्या आरोग्य विभागातील मुकादम मनोहर काशिनाथ कदम यांना “ऑन ड्युटी” असताना झालेल्या मारहाणीप्रकरणी बहुजन समाज पार्टीने

तब्बल ६ महिने चाललेल्या नाट्य स्पर्धेचा आज निकाल

नटश्रेष्ठ कै. रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाटक स्पर्धा रत्नागिरी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद रत्नागिरी शाखेच्यावतीने सहा महिने चाललेल्या उत्सवी

उद्यमनगर पटवर्धनवाडी रस्त्यावर खड्डेच खड्डे; रस्त्याला तलावाचे स्वरूप

रत्नागिरी शहरालगत असलेल्या उद्यमनगर पटवर्धनवाडी येथील रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. मुसळधार पावसात या रस्त्यावर पाणी साचल्याने या रस्त्याला तलावाचे

रत्नदुर्ग येथे तरुणी बेपता प्रकरणात घात झाल्याचा वडिलांचा आरोप

रत्नागिरी: रत्नदुर्ग किल्ल्याजवळ समुद्रात पडून आत्महत्या केलेल्या तरुणीची अखेर ओळख पटली आहे. तरुणीचे नाव सुखप्रीत कौर असे आहे. मात्र या

जयगडमध्ये रिसॉर्ट मालकांकडून वृद्ध महिलेची ९ लाखांची फसवणूक; डॉक्टर पिता – पुत्रावर गुन्हा

रत्नागिरी : जयगडमधील नांदिवडे येथील ‘ओशियन बीच’ (नवीन नाव सीडेक सॅण्डी रिट्रीट रिसॉर्ट) चालवण्यास दिलेल्या करारामध्ये फसवणूक झाल्याप्रकरणी, रिसॉर्ट मालक

रत्नागिरी जिल्ह्यात निधी वाटपात असमानता? विनय नातूंचा प्रशासनावर गंभीर आरोप!

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्याच्या वार्षिक योजना २०२४-२५ अंतर्गत लघु पाटबंधारे प्रकल्पांच्या निधी वाटपात मोठी असमानता असल्याचा गंभीर आरोप विनय नातू यांनी

कोकणचे सुपुत्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा सन्मान

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष, कोकणचे सुपुत्र, आमदार तथा माजी मंत्री आ. श्री. रवींद्र चव्हाण यांची नुकतीच महाराष्ट्र

रत्नागिरी पोलिसांकडून दंगा काबू योजनेचा सराव

रत्नागिरी ः मुस्लीम बांधवांचा मोहरम, आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत शहर, ग्रामीण पोलिसांनी चंपक मैदान येथे दंगा काबू योजनेचा सराव केला.

कोकण रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारीपदी सुनील नारकर

रत्नागिरी :- सुनील नारकर यांनी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे. सुनील नारकर हे १९९७

महायुतीत प्रत्येकाला पक्ष वाढविण्याचा अधिकार; ना. सामंत यांची नाराजी दूर करू : खा. तटकरे

रत्नागिरी: महायुतीत प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. त्यानुसार आम्ही अजित यशवंतराव यांना पक्षात घेतले. युतीतील अन्य पक्षांनीही याच पद्धतीने

error: Content is protected !!