वादळी पावसाने जिल्ह्यात साडेदहा कोटींचे नुकसान
रत्नागिरीमे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून सुरू झालेल्या वादळी पावसाने जिल्ह्यात मालमत्ता व शेतीचे नुकसान केले. त्याचप्रमाणे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवड्याच्या शेवटी
रत्नागिरीमे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून सुरू झालेल्या वादळी पावसाने जिल्ह्यात मालमत्ता व शेतीचे नुकसान केले. त्याचप्रमाणे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवड्याच्या शेवटी
रत्नागिरी : जयगडमधील वाटद खंडाळा येथील ‘सायली’ देशी बार अखेर उत्पादन शुल्क विभागाने सील केला आहे. मिरजोळे येथील रहिवासी भक्ती
रत्नागिरी:- ई – पिक पाहणी नोंद व ॲग्रीस्टॅक ओळखपत्र क्रमांक काढणे शेतकऱ्यांसाठी अनिवार्य असून, ॲग्रीस्टॅक योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी महसूल, कृषी
रत्नागिरी: बहुप्रतीक्षित आणि चर्चेत असलेल्या रो-रो बोट सेवेची मुंबई- जयगड- विजयदुर्गपर्यंतची चाचणी मंगळवारी पार पडली. 1990 नंतर तब्बल 35 वर्षांनी
रत्नागिरी ः तालुक्यातील भंडारवाडा-भंडारपुळे येथील ताप आलेल्या प्रौढाला खासगी दवाखान्यात उपचार सुरु होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले
चार संशयितांना बेड्या, एक मृतदेहाचा शोध सुरू रत्नागिरी ः प्रतिनिधीतालुक्यातील वाटद-खंडाळा येथे संशयित दुर्वास पाटीलने आपल्या मित्रांच्या मदतीने भक्ती मयेकर,सिताराम
फॉरेन्सिक तज्ञही उपलब्ध ; पुरावे गोळा करण्यासाठी उपयोग रत्नागिरी: भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कायद्याच्या अंमलबजावणीकरीता महाराष्ट्र शासन, गृह विभागामार्फत
रत्नागिरी: गणेशोत्सव संपत आल्यानंतर आता चाकरमान्यांना परतीचे वेध लागले आहेत. गणेशभक्तांचा परतीचा प्रवास सुखकर होण्यासाठी रत्नागिरी विभागातून २ हजार ५००
रत्नागिरी ः मध्यप्रदेशातील तरुणाला बेशुद्ध अवस्थेत जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
रत्नागिरी ः प्रेयसी भक्ती मयेकर हत्येप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या दुर्वास पाटील याचे कारनामे बाहेर पडू लागले आहेत. भक्तीपूव राकेश जंगम