Wednesday March 25, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

रत्नागिरी जिल्ह्यात सापडला नवीन किल्ला

रत्नागिरी:- दुर्गप्रेमींसाठी नुकतीच एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण किल्ले अभ्यासकांना महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आजपर्यंत अंधारात असलेला एक नवीन

पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार मोहीम गतिमान

रत्नागिरी:उन्हाळ्यात भेेडसावणारी पाणीटंचाई कमी करण्यासाठी आणि जिल्हा टँकरमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि कृषी विभाग यांच्या संयुक्तविद्यमाने जलयुक्त शिवार मोहीम गतिमान

खारवी समाज विकास पतसंस्थेच्या कु.प्रथमा मिरजुळकर यांना महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या बेस्ट क्लार्क,सक्षम सहकार,सक्षम महिला या पुरस्कार ने सन्मानित.

रत्नागिरी: महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन यांच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सक्षम सहकार , सक्षम महिला पुरस्कार बेस्ट प्यून

रायपाटण ग्रामीण रुग्णालयाचे वीज कनेक्शन कट केल्याने रुग्णांचे हाल

राजापूर:- जवळपास बारा गावांसाठी उपलब्ध असलेल्या रायपाटण ग्रामीण रुग्णालयाबाबत अनेक समस्या रुग्णांकडून, ग्रामस्थांकडून ऐकायला मिळत आहेत. कधी डॉक्टर उपलब्ध नसतात,

खारवी समाज विकास पतसंस्थेच्या सौ.दीप्ती देवेंद्र कोळथरकर महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या बेस्ट डायरेक्टर, सक्षम सहकार, सक्षम महिला पुरस्काराने सन्मानित

रत्नागिरी: महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन यांच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सक्षम सहकार , सक्षम महिला पुरस्कार बेस्ट प्यून

जिल्ह्यात वाहन खरेदीत २५ कोटीची उलाढाल

गुढीपाडव्याचा साधला मुहूर्त; एका दिवसात १६५ वाहनांची नोंदणी रत्नागिरी :गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून जिल्ह्यात जोरदार वाहन खरेदी झाली. बुधवारी (ता.२२) एका

अर्थसंकल्पात मच्छीमारांसाठी ५० कोटीची भरीव तरतूद

रत्नागिरी:- जिल्ह्याचा प्रमुख व्यवसाय असलेल्या मत्स्य व्यवसायासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. सुमारे ५० कोटीचा हा विकास निधी

वेगवान वाऱ्यांनी रोखली मासेमारीची वाट

रत्नागिरी :गेले पाच दिवस समुद्र किनारी भागात वाहणार्‍या वेगवान वार्‍यांनी गिलनेटसह छोट्या होडीतून होणारी मासेमारी थांबली आहे. दुपारनंतर वार्‍याचा वेग

चिपळूण रेल्वे स्थानकावर लांजातील महिला प्रवाशाचा मृत्यू

रत्‍नागिरी:- सावंतवाडी-दिवा पॅसेंजर रेल्वेने दि २३ मार्च रोजी दुपारी प्रवास करणाऱ्या तनुजा तुकाराम साळुंखे (३५) या महिलेला रेल्वेमध्येच रत्नागिरी स्टेशनच्या

मागून येणाऱ्या वाहनाकडे दुर्लक्ष करत कारचा दरवाजा उघडल्याप्रकरणी चालकावर गुन्हा

रत्नागिरी :शहरातील गोडबोले स्टॉप येथे मागून येणाऱ्या वाहनांकडे दुर्लक्ष करून कारचा दरवाजा उघडल्याने रिक्षाचा अपघात झाला होत़ा. या अपघातात रिक्षामध्ये

error: Content is protected !!