Wednesday March 25, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

जाणीवपूर्वक काम न करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका

ग्रामस्थांशी चर्चा करुन पाणी पुरवठा योजना मार्गी लावा: पालकमंत्री डॉ. उदय सामंत रत्नागिरी, :- अत्यावश्यक बाब असलेल्या पाणी पुरवठा योजना

आंबा बागायतदारांच्या नुकसान भरपाईसाठी मंत्रालयात बैठकीचे आयोजन

तालुकानिहाय विस्तृत वस्तुस्थितीचा अहवाल शासनाकडे पाठवा – ना. सामंत रत्नागिरीगेल्यावर्षी पेक्षा यावर्षी 80 टक्के कमी आंबा उत्पादन होत असल्याने याबाबतीतील

बालकांमध्ये श्रवणदोष निर्माण होवू नये यासाठी खबरदारी आवश्यक:  मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे

रत्नागिरी, :- बालकांमध्ये श्रवणदोष निर्माण होऊ नये यासाठी सर्वांनी खबरदारी घेतली पाहिजे. जन्मजात बालकांमध्ये श्रवणदोष अनुवंशिक रित्या निर्माण होऊ नये

मिऱ्या येथे पुर्ववैमनस्यातून प्रौढावर सपासप वार

रत्नागिरी:रत्नागिरी शहरानजीक असलेल्या मिऱ्या गावामध्ये शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास मच्छिमारावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जयेंद्र ऊर्फ बावा

नळपाणी योजनेनंतर आता तळ्याचे कामही अधांतरी

रत्नागिरीतील कुर्धे येथे कंत्राटदाराने यंत्रसामग्री हलवल्याने ग्रामस्थांमध्ये संताप रत्नागिरी: तालुक्यातील कुर्धे सड्यावरील खांबतळे संवर्धन व सुशोभिकरणाचे काम 50 टक्क्यांहून अधिक

राज्य नाट्यच्या अंतिम फेरीत डोंबिवलीच्या ‘दगडी भिंत’ नाटकाचा डंका

पटकावले ६ लाखांचे प्रथम पारितोषिक रत्नागिरी: सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचा

संगमेश्वरातील पहिली आंबा पेटी पुण्यात

संगमेश्वर: संगमेश्वर खाडीपट्ट्यातील यंदाच्या हंगामातील पहिली आंबा पेटी पुणे बाजारपेठेत रवाना झाली असून, हा मान परचुरी गावचे शरद गोणबरे आणि

बाल विवाह मुक्त भारत अभियानांतर्गत रथयात्रेद्वारे जनजागृती

रत्नागिरी, :- महिला व बाल विकास विभागामार्फत बाल विवाह मुक्ती करिता जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल

जेलनाका येथे भरधाव कार- दुचाकी धडकेत पाच जखमी

बुधवारी रात्रीची घटना; चालका विरोधात गुन्हा दाखल रत्नागिरीःरत्नागिरी शहरातील वर्दळीच्या जेलरोड परिसरात बुधवारी रात्री भरधाव कारने दोन दुचाकींना जोरदार धडक

कोकणात काजू लागवड क्षेत्र वाढीसाठी प्रक्रिया उद्योग उभारणार

मुंबईत नुकतीच झाली बैठक रत्नागिरी :कोकणात तसेच महाराष्ट्रात काजू लागवड क्षेत्र वाढवण्यावर तसेच आधुनिक स्वयंचलित काजू प्रक्रिया उद्योग उभे करून

error: Content is protected !!