Thursday March 26, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

“श्रीमान” कथासंग्रहाला राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार प्रदान

रत्नागिरी : प्रतिनिधीमाहेर संस्थेच्या वतीने दुर्गेश आखाडे यांच्या “श्रीमान” कथासंग्रह राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.माहेर संस्थेच्या २९ व्या वर्धापन

सुरेश भातडे याची ‘महाराष्ट्र श्री’ स्पर्धेत रौप्य पदकावर मोहोर

राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार! रत्नागिरी:सांगली येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘महाराष्ट्र श्री २०२६’ राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत रत्नागिरीच्या सुरेश सत्यवान

अफवाच पिक आणि पेट्रोल – डिझेलसाठी पंपावर रात्रभर रांगा

रत्नागिरी आखाती देशांमधील युद्धामुळे इंधनाचे दर वाढण्याची किंवा इंधन संपण्याची अफवा पसरली आहे. त्यामुळे रत्नागिरीतील पेट्रोल पंपावर मंगळवारी रात्रीपासूनवाहनांच्या लांबच

रत्नागिरी दक्षिण भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीची घोषणा

जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी जाहीर केली नवी टीम रत्नागिरी: भारतीय जनता पार्टीच्या रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रशांत यादव यांनी

जिल्ह्यात इंधनाचा साठा पुरेसा ; अफवा पसरविणाऱ्यावर कारवाई: जिल्हाधिकारी मनुज जिंदल

रत्नागिरी,  :- जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण झालेली नाही. तसेच दरात कोणताही बदल झालेला नाही.

सौर धोरणातील बदलांबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

रत्नागिरी : जिल्ह्यातील सौर उद्योजकांच्या वतीने AIREA (All India Renewable Energy Association) मार्फत मा. उद्योगमंत्री तथा पालकमंत्री श्री. उदय सामंत

जिल्हा परिषदेत ६ जण होणार स्वीकृत सदस्य

रत्नागिरी :महाराष्ट्र राज्यातील महापालिका व नगरपालिकांप्रमाणेच आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्येही स्वीकृत सदस्य नियुक्त करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली

सैतवड्यात बिबट्याचा थरार सुरूच! तिसऱ्या हल्ल्याने ग्रामस्थ भयभीत

रत्नागिरी (प्रतिनिधी):रत्नागिरी तालुक्यातील सैतवडा परिसरात बिबट्याचा वावर आता ग्रामस्थांच्या जिवावर उठला असून, सोमवारी रात्री सैतवडे-बलभीमवाडी येथे बिबट्याने तिसरा हल्ला चढवला.

तरुणाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रॅव्हल्स चालकावर गुन्हा

म्हाप्रळ बौद्धवाडी येथील घटना मंडणगड (प्रतिनिधी):मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ बौद्धवाडी येथे रविवारी सकाळी एका भरधाव ट्रॅव्हल्सने दिलेल्या धडकेत एका २३ वर्षीय

आर्थिक विकास होताना पर्यावरण संरक्षण महत्त्वाचे

डॉ. केतन चौधरी यांचे प्रतिपादन रत्नागिरी:“देश आज झपाट्याने आर्थिक प्रगतीकडे वाटचाल करत आहे. मात्र, ही प्रगती साधत असताना पर्यावरणाचे रक्षण

error: Content is protected !!