Sunday March 22, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

एटीएसकडून रत्नागिरीत एकाला अटक; दहशतवादी कारवायात सहभाग असल्याचा संशय

रत्नागिरी:- दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याच्या आरोपावरून कोथरुड पोलिसांनी काही दिवसांपूर्वी दोन अतिरेक्यांना अटक केली आहे. त्यानंतर महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने

आधीच अनेक शाळांवर एकच शिक्षक,त्यात शिक्षकांच्या झालेल्या बदल्या,ग्रामीण शाळांच्या शिक्षकांना निवडणुकीचे काम देऊ नका!

गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी रत्नागिरी:- जिल्ह्यात गावखेड्यातील अनेक शाळांवर एकच शिक्षक आहेत,आधीच पटसंख्या हा

उद्या पहिली ते ७ वी पर्यंतच्या शाळांना सुट्टी

रत्नागिरी: हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

बावनदी पुल अवजड वाहनांसाठी बंद

रत्नागिरी :जिल्ह्यात गुरुवारी पावसाने संततधार सुरू ठेवल्याने जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ झाली आहे. गावातील ठिकठिकाणच्या ओढ्यांनाही प्रचंड

वेश्या व्यवसाय प्रकरणात चौथ्या आरोपीला देवरुख येथून अटक

रत्नागिरी :शहरातील सिद्धिविनायकनगर येथे वेश्याव्यवसाय सुरू असलेली प्रकार शहर पोलिसांनी उघड केल्यानंतर या छापेमारीतून धक्कादायक बाबी पुढे येऊ लागल्या आहेत.

शालेय वयातच विद्यार्थ्यांना राष्ट्र प्रेमाचे धडे दिले पाहिजेत: रामचंद्र सावंत

रत्नागिरी:भारताच्या उज्वल भवितव्यासाठी भारत सुरक्षित राहणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक शाळेत शिक्षण घेत असलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांवरच राष्ट्र प्रेमाचे धडे दिल्यास,

वाटद धरणामध्ये तिघे बुडाले, एक मृत; कोल्हापूरचा तरुण बेपत्ता

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील वाटद बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेलेले तिघेजण बुडाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. हे सर्वजण जेएसडब्ल्यू कंपनीतील कामगार असल्याचे समजते.

शास्त्री खाडीशेजारी दोन दिवस पुरसदृश्य स्थिती; भातशेती पाण्याखाली

रत्नागिरी :पावसाचा जोर, खाडीभागातील पुराचे पाणी येथील शेतकऱ्यांची पाठ काही सोडत नाही. गत पंधरवड्यात तब्बल सहा वेळा येथील शास्त्री खाडी

राजापूर, लांजा तालुक्यातील सहा दरडप्रवण गावांचे कायमस्वरूपी पुनर्वसन: जिल्हाधिकारी

रत्नागिरी:- राजापूर तालुक्यातील तीन व लांजा तालुक्यातील तीन अशा दरडप्रवण सहा गावांचे कायमस्वरूपी स्थलांतर करून नागरिकांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव

२७ जुलै रोजी शाळेला सुट्टी

रत्नागिरी, : हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली

error: Content is protected !!