Sunday March 22, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

मुख्याध्यापकांवर कारवाई करण्यास प्रशासनाचा विलंब

मिठगवाणेच्या सरपंच साक्षी जैतापकर यांचे उपोषण रत्नागिरी:साने गुरुजी विद्यामंदिर जानशी, ता. राजापूर, जि. रत्नागिरी या शाळेच्या प्र. मुख्याध्यापकांवर कारवाईस विलंब

आयुष्यमान भव योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे….सुहेल मुकादम

रत्नागिरी : शासनाच्या वतीने सर्व नागरिकांना आरोग्याच्या बाबतीत आयुष्यमान भव ही योजना जाहीर करण्यात आली असून गांधी जयंती निमित्ताने नागरी

देवळे जंगलवाडी येथील दोन घरांवर वीज पडल्याने नुकसान

संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील देवळे जंगलवाडी येथील दोन घरांमध्ये वीज घुसून विद्युत उपकरणांचेही नुकसान झालं असून एका व्यक्तीला वीज चाटून गेल्यामुळे

स्वच्छ परिसरामुळे मन, विचार स्वच्छ: जिल्हाधिकारी

राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त अभिवादन रत्नागिरी : राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री

जमातुल मुस्लीमीन शिवखोल रत्नागिरी यांचे वतीने ईद ए मिलाद उत्साहात साजरी

रत्नागिरी :प्रेषित हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिनी ईद ए मिलाद साजरी करण्यात येते.मुस्लीम बांधव मिरवणूक काढतात व पैगंबरांनी घालून दिलेल्या आदेशानुसार

मोफत पाणी पुरवठा करुन जनतेची तहान भागविणारे सौरभ मलुष्टे

प्रभाग क्र.५,६ मधील जनतेकडून होतेय कौतूक रत्नागिरी:- कोणतेही सत्तेच पद नसताना केवळ सामाजिक बांधिलकी जपत सध्याच्या पाणी टंचाईच्या संकटात आपल्या

मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पडझड

रत्नागिरी: पावसाने शनिवारपासून संततधार धरली आहे. जिल्ह्यातील अन्य तालुके वगळता रत्नागिरीत पावसाचा जोर वाढलेला आहे. अन्य तालुक्यांमध्ये पाऊस सरींवर असून,

भाट्ये खाडीच्या मुखाशी साचलेला गाळाचा उपसा ऑक्टोबरमध्ये?

रत्नागिरी : शहराजवळील भाट्ये खाडीचे मुख असलेल्या मांडवी बंदरात साचलेल्या गाळाची समस्या अधिकच जटिल होत चालल्याने मच्छिमारांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण

‘स्वच्छता ही सेवा..1 तारीख 1 तास’भर पावसात अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून परिसर स्वच्छता

रत्नागिरी, : स्वच्छता पंधरवड्याच्या निमित्ताने महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून ‘1 तारीख 1 तास’ ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमात एका

मराठी पाट्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर रत्नागिरी मनसे तर्फे फटाके फोडून जल्लोष

रत्नागिरी :दुकानांच्या पाट्या मराठी करण्याला विरोध करणाऱ्या गटाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावत कायद्याप्रमाणे महाराष्ट्रातील सर्वच आस्थापने व दुकानांवर मराठी

error: Content is protected !!