राजापूर अडिवरे येथे पावसाच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीची भाजप जिल्हाध्यक्ष राजेशजी सावंत यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी केली पाहणी
रत्नागिरी : राजापूर येथील महाकाली मंदिर आडिवरे परिसरात भरलेल्या पावसाच्या पाण्याची आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे