Sunday June 15, 2025

राजापूर अडिवरे येथे पावसाच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीची भाजप जिल्हाध्यक्ष राजेशजी सावंत यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी केली पाहणी

रत्नागिरी : राजापूर येथील महाकाली मंदिर आडिवरे परिसरात भरलेल्या पावसाच्या पाण्याची आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे

मिऱ्या-नागपूर मार्गावर खानू येथे कार, टेम्पो ओढ्यात अडकले, गर्डरही गेले वाहून

रत्नागिरी: मिऱ्या – नागपूर महामार्गावर खानू-कशेळी गावच्या हद्दीतील ओढ्यावर चौपदरीकरणामुळे नवीन पूल बांधण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी ओढ्याच्या प्रवाहात

पावस बाजारपेठेत घरांमध्ये पाणी शिरले; नागरिक भयभीत, रात्रीची वेळ अधिकच भयानक

रत्नागिरी कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये दैनंदिन जीवन विस्कळीत केले आहे. पावस तालुक्यातील पावस बाजारपेठेत पाणी

पावस मार्गावर दुचाकी अपघात; तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

रत्नागिरी : पावस मार्गावरून वायंगणी येथून रत्नागिरीच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराची गाडी घसरून झालेल्या अपघातात तरुणाचा उपचारादरम्यान कोल्हापूर येथे मृत्यू झाला.

रत्नागिरीत सलग चौथ्या वर्षी निघणार आषाढीवारी

रत्नागिरी : येथे सलग चौथ्या वर्षी शक्ती मंदिर ते भक्ती मंदिर या संकल्पनेवर आधारित आषाढीवारी निघणार आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी

लांजातील तरुणाचा आकस्मिक मृत्यू

लांजा : लांजा शहरातील कीर्तिमहल हॉटेलसमोर चक्कर येऊन पडलेल्या एका ४५ वर्षीय तरुणाचा रत्नागिरी येथील सिव्हिल रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची

दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड्स मॅरेथॉनमध्ये माधुरी मुळे गायकवाड यांना कांस्य पदक

९ तास ३५ मिनिटांत ९० किमी अंतर केले पार रत्नागिरी : जगातील सर्वात खडतर आणि प्रतिष्ठित कॉम्रेड्स मॅरेथॉन स्पर्धा यंदा

मंडणगडच्या क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; विमान अपघातात मृत्यू

मुंबई: अहमदाबादवरून लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या प्रवासी विमानाला उड्डाणानंतर काही मिनिटांतच अपघात झाला. या भीषण दुर्घटनेत विमानातील सर्व प्रवाशांसह कर्मचारीही

मनोरुग्णालयात तरुणाला मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल

रत्नागिरी : शहरातील प्रादेशिक मनोरुग्णालय, रत्नागिरी येथे उपचार घेत असलेल्या एका २३ वर्षीय तरुणाला अज्ञात व्यक्तीने मारहाण केल्याची धक्कादायक घटना

कोकण रेल्वे मार्गावर धावणार दुप्पट रेल्वेगाड्या

रत्नागिरी : कोकण रेल्वे एकेरी मार्गाची असल्याने रेल्वेगाड्या वेळेत धावण्यात अडथळा येत आहे. परिणामी, कोकण रेल्वेवरील प्रवाशांचा प्रवास विलंबाने होतो.

error: Content is protected !!