Friday June 19, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

वरुणराजाला साकडे घालण्यासाठी रत्नागिरीत मुस्लिम बांधवांचा जनसागर उसळला

रत्नागिरी:रत्नागिरी आणि संपूर्ण परिसरात पावसाने प्रदीर्घ ओढ दिल्यामुळे नागरिक चिंतेत पडले आहेत. निर्माण झालेले हे भीषण संकट दूर व्हावे आणि

मुरुगवाडा येथील वृद्ध महिलेचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी,: श्वास घेण्यास त्रास जाणवू लागलेल्या वृद्ध महिलेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत

जमिनीच्या वादातून तरुणाला डंपरखाली चिरडून मारण्याची धमकी, तिघांवर गुन्हा दाखल

लांजा: तालुक्यातील केळंबे माळवाडी येथे जमिनीच्या वादातून एका ३६ वर्षीय तरुणाला लाकडी ठोंब्याने बेदम मारहाण केल्याची आणि ‘डंपरखाली चिरडून टाकू’

आंबा उत्पादक संकटात; हेक्टरी ५ लाखांच्या भरपाईसह सरसकट कर्जमाफीची मागणी

२५ जून रोजी लाक्षणिक निदर्शने रत्नागिरी:गेल्या काही वर्षांपासून सातत्याने होणारे हवामान बदल आणि २०२६ च्या चालू हंगामात झालेल्या निसर्गाच्या लहरीपणामुळे

न्यू ईरा इंग्लिश स्कूल सैतवडे येथे ‘AI तंत्रज्ञान वर्ग खोली’चे दिमाखात उद्घाटन

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शिक्षणाची दारे खुली रत्नागिरी:ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही जागतिक दर्जाचे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळावे या उद्देशाने, न्यू

खानू येथे ट्रेलरच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघे जखमी

रत्नागिरी:रत्नागिरी ते करंजारी मार्गावर पटेल सॉमिल समोरील रस्त्यावर ट्रेलर आणि ओमनी गाडीचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या

पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करा ; जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे नागरिकांना आवाहन

टंचाई नियोजनासाठी आढावा बैठकीत पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश रत्नागिरी,: “निसर्गाने समृद्ध असलेल्या आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात सध्या काही गावांमध्ये

अभिजित पड्याळ आणि प्रसाद देवस्थळी यांचे भारतात आगमन; रत्नागिरीमधे स्वागताची जोरदार तयारी

रत्नागिरी :कॉम्रेड मॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण केलेली प्रसाद देवस्थळी आणि अभिजित पड्याळ यांचे आज सकाळी आफ्रिकेतून भारतात सुखरूप आगमन झाले. रत्नागिरी

रत्नागिरीत ‘युवा क्रांती सेना’ या नव्या राजकीय पक्षाची स्थापना

स्थानिकांच्या प्रश्नांसाठी जनआंदोलन उभारण्याची घोषणा रत्नागिर : शहरातील मारुती मंदिर परिसरातील शर्वाणी हॉलमध्ये १८ जून रोजी आयोजित एका पत्रकार परिषदेत

मुंबई रेल्वे पोलिसांच्या ‘जीवन रक्षा अभियाना’ला रत्नागिरीत उदंड प्रतिसाद

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून संकल्पनेचे कौतुक रत्नागिरी:मुंबई रेल्वे आयुक्तालय अंतर्गत गेल्या काही वर्षांत रेल्वे प्रवासादरम्यान रूळ ओलांडताना, तसेच घाईघाईत

error: Content is protected !!