Saturday March 28, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शासकीय रुग्णालयात 4 डायलिसीस मशीनचे लोकार्पण

रत्नागिरी, : अंत्योदय प्रतिष्ठान व मी मुंबई अभिमान अभियान प्रतिष्ठान यांच्यामार्फत प्राप्त 4 डायलिसीस मशीनचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय

अर्थसंकल्पात जिल्ह्याच्या पर्यटनाला मिळाला बूस्टर

रत्नागिरी: गोवा-केरळच्या तुलनेत रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटन क्षेत्रात पुरेसा विकास झाला नाही. जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला आर्थिक बूस्टरची गरज होती. ती गरज

जिल्हा नियोजन समिती बैठकीत 860.21 कोटींच्या आराखड्यास मंजुरी

जनसुविधेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री उदय सामंत रत्नागिरी, : कोणत्या विभागात किती खर्च झाला, झाला नसेल तर त्याची कारणे काय याबाबत

वाटदमध्ये हातभट्टीच्या दारू विक्रीवर कारवाई

रत्नागिरी : तालुक्यातील वाटद येथील जंगलमय भागात विनापरवाना हातभट्टीच्या दारू विक्रीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ५४० रुपयांची पाच लिटर

जिल्ह्यात जीबीएसचा एकही रुग्ण नाही

रत्नागिरी: जिल्ह्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमचा (जीबीएस) सुदैवाने एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र खबरदारीचा भाग म्हणून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली

संघर्ष मित्र मंडळ फणसोप रत्नागिरी यांच्या वतीने माघी गणेशोत्सव २०२५ निमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

रत्नागिरी : संघर्ष मित्र मंडळ फणसोप रत्नागिरी हे माघी गणेशोत्सवाचे यंदाचे २५ वे रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत आहेत. सन

रत्नागिरीतील भाविकांच्या गाडीचा सिन्नरजवळ अपघात, तिघांचा दुर्दैवी अंत

रत्नागिरी:- कुंभमेळ्याहून रत्नागिरीत परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला सिन्नरजवळ पहाटे झालेल्या भीषण अपघातात ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात चौघे जखमी

मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे सागरी सुरक्षेला प्राधान्य

सर्व बंदरांवर मासेमारीसाठी जाताना खलाशांनी आधार कार्ड बाळगणे अनिवार्य कणकवली ; राज्याची सागरी सुरक्षा अत्यंत महत्वाची असून मत्स्य व्यवसाय मंत्री

रत्नागिरीतील पेठकिल्ला, मिरकारवाडा येथे ना. नितेश राणे यांचे पुन्हा बॅनर

रत्नागिरी : बुधवारी रात्री काढण्यात आलेले मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचं बॅनर अखेर भाजपा, हिंदुत्ववादी संघटना आणि

रत्नागिरी शहरातील टोलेजंग इमारतींमधील अग्निशमन यंत्रणेची तपासणी करा

माजी उपनगराध्यक्ष सुदेश मयेकर यांची मागणी रत्नागिरी : मागील काही वर्षात रत्नागिरी शहरामध्ये सात मजल्यापासून 11 ते 14 मजली उंच

error: Content is protected !!