Saturday March 28, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

पोलवर काम करताना तरुणाला लागला शॉक

रत्नागिरी : तालुक्यातील करबुडे येथील तरुण इलेक्ट्रीक पोलवर काम करत असताना त्याला शॉक लागला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले

रत्नागिरीत जागतिक क्षयरोग दिन साजरा

रत्नागिरी: दरवर्षी २४ मार्च हा जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो. ‘होय आपण क्षयरोग निश्चित संपवू शकतो, प्रतिज्ञा करा,तरतूद

भाई विलणकर, सदानंद भागवत यांना पुरस्कार

चित्पावन मंडळ ; विविध पुरस्कारांचे वर्धापनदिनी गुरुवारी वितरण रत्नागिरी : अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाचा समाजभूषण पुरस्कार देवरूख शिक्षण

‘टुडी इको’ शिबिरात ६७ मुलांची तपासणी

उदय सामंत प्रतिष्ठान; आठ जणांवर करावी लागणार शस्त्रक्रिया रत्नागिरी, : उदय सामंत प्रतिष्ठान, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य विभाग, जिल्हा शासकीय रुग्णालय,

राजापूर तालुक्याच्या पोलीस निरीक्षकपदी अमित यादव

रत्नागिरी : जिल्ह्यातील अती महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या राजापूर तालुक्याच्या पोलीस निरीक्षकपदी नुकतीच अमित यादव यांची नियुक्ती झाली असून राजापूर तालुक्यात

कंत्राटी शिक्षकांचे वेतन न झाल्यास डीएड बीएड कंत्राटी शिक्षक संघटनेचा आंदोलनाचा इशारा

रत्नागिरी : कंत्राटी शिक्षकांचे वेतन न झाल्यामुळे २८ मार्च रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन करत असल्याचा इशारा डीएड बीएड कंत्राटी

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

रत्नागिरी,: रत्नागिरी ते पावस रस्त्यावरील भाट्ये येथे ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात. स्वाराचा जागीच मृत्यू झाला. उत्तरीय तपासणीसाठी स्वाराचा मृतदेह जिल्हा

गणपतीपुळे अल्ट्राच्या माध्यमातून कोकणात अल्ट्रा मॅरेथॉनची मुहूर्तमेढ

रत्नागिरी : सुवर्णसूर्य फाऊंडेशन आयोजित कोकणातील पहिल्या गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. ५६ किमीच्या मॅरेथॉनमध्ये कृष्णात सोनमले, निलिमा

ना. उदय सामंत ह्यांच्या उपस्थितीत स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या नूतन वास्तु चा भूमिपूजन कार्यक्रम संपन्न

रत्नागिरी : आज रत्नागिरी दौऱ्यावर असताना स्वामी स्वरूपानंद पतसंस्था, नूतन वास्तूचा भूमीपूजन कार्यक्रम राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि

पाणी हे जीवन आहे,प्राण आहे : सुहेल मुकादम

रत्नागिरी: मार्च जागतिक जल दिन म्हणून साजरा करण्यात येतो . या निमित्ताने पाण्याचे महत्त्व व संवर्धन करण्यासाठी जनजागृती मोहीमेचा शुभारंभ

error: Content is protected !!