Friday March 27, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

रत्नागिरीचे 20 पर्यटक श्रीनगरमध्ये सुरक्षित

रत्नागिरी: जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेले रत्नागिरीतील 20 पर्यटक श्रीनगरमध्ये सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. उद्योग मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय

जिल्हा बँकेला ९४ कोटी ६४ लाखांचा ढोबळ नफा: डॉ. चोरगे

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने यंदाच्या आर्थिक वर्षात ५ हजार ६६ कोटी रुपयांचा एकूण व्यवसाय केला आहे. मागील

शहरातील एकतामार्ग येथील मटका जुगारावर पोलिसांचा छापा

रत्नागिरी, ः शहरातील एकता मार्ग येथील नाना-नानी पार्कच्या जवळ रस्त्याच्या बाजूला बंद टपरीच्या आडोशाला मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींवर महिलाराज

८४७ सरपंचपदाच्या सोडतीमध्ये ४२६ ग्रामपंचायतींवर महिलांचे राज्य रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील ८४७ ग्रामपंचायत सरपंचपदाच्या सोडतीमध्ये ४२६ ग्रामपंचायतींवर महिलांचे राज्य राहणार आहे.

कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार

रत्नागिरी :- मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या विस्ताराचे काम सुरू असून त्यामुळे कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या सीएसएमटीऐवजी ठाण्यापर्यंत

रास्ता रोको प्रकरणी आ. निलेश राणे, माजी आ. बाळ माने यांच्यावर दोषारोपपत्र दाखल

रत्नागिरी:- ‘गोमाता के सन्मान मे, हर हिंदू मैदान मे’, ‘प्रशासन हाय-हाय…’ अशा गगनभेदी घोषणा देत सकल हिंदू समाजाच्यावतीने दणदणीत मोर्चा

जिजाऊ शैक्षणिक संस्थेतर्फे तालुकास्तरीय नमन स्पर्धेचा रंगारंग समारोप

रत्नागिरी,: जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय नमन स्पर्धेचा १७ ते २१ एप्रिल या कालावधीत स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात

रनप मुख्याधिकारी तुषार बाबर यांची बदली

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी आणि जिल्ह्याचे प्रकल्प अधिकारी तुषार बाबर यांची पदोन्नोती झाली आहे त्यामुळे त्यांची बदली झाली

जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला वेग

रत्नागिरी: जिल्ह्यातील तालुकानिहाय सरपंचाची पदे वेगवेगळ्या प्रवर्गासाठी आणि महिलांसाठी पुढील पाच वर्षाकरिता (सन 2025 ते 2030 या कालावधीत गठीत होणाऱया

भूसंपादनाची प्रलंबित कामे मार्गी लावावीत : जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह

‘जलव्यवस्थापन कृती पंधरवडा 2025‘रत्नागिरी, : जलव्यवस्थापन कृती पंधरवडा 2025 अंतर्गत जलसंपदा विभागाने प्रलंबित असणारी भूसंपादनाची कामे मार्गी लावावीत. साफसफाई, स्वच्छ

error: Content is protected !!