Wednesday March 25, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेच्या 5 व्या पूर्णगड शाखेचे 08 ऑक्टोबर ,2023 रोजी उद्घाटन

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्हा स्थरावरील खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेच्या पूर्णगड शाखेचा उद्घाटन सोहळा रविवार दिनांक 08 ऑक्टोबर,2023 रोजी सकाळी

सई संदेश सावंत हिला आंतरमहाविदयालयीन विभागीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक

रत्नागिरी – मुंबई विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन विभागीय तायक्वांदो स्पर्धेत सई संदेश सावंत हिला सुवर्ण पदक मिळालं.सई सध्या गोगटे जोगळेकर महाविद्यालय

कोकण मराठी साहित्य परिषदेचे वाङ्मयीन आणि वाडःमयेतर पुरस्कार जाहीर

रत्नागिरी : महाराष्ट्रात अग्रगण्य असणाऱ्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारे वाड्मयीन व वाड्मयेतर पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

तवसाळ खाडीत पडून खलाश्याचा मृत्यू

रत्नागिरी ः तालुक्यातील जयगड येथील तवसाळ खाडी किनारी नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या प्रौढाचा तोल जाऊन पाण्यात पडून मृत्यू झाला. जयगड पोलिस

वानर-माकडांच्या बंदोबस्तासाठी अविनाश काळे यांचे आमरण उपोषण सुरु

रत्नागिरी :वानर व माकडांना मारण्यास बंदी असल्यामुळे शेतकर्‍यांची हातची पिके जात असून, शेतकरी उध्वस्त होत आहेत. शेतकर्‍यांना राहणेही मुश्कील झाले

गिनीज बुक होल्डर समायरा पारेखचा तिच्या शाळा व संस्थेकडून सत्कार

रत्नागिरी :अवघ्या ८ व्या वर्षी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकोर्ड मध्ये नाव नोंदवलेली सैतवडे येथील कुमारी समायरा रुमान पारेख हिचा

चरित्रकार पद्मभूषण डॉ धनंजय कीर रत्नागिरी उपपरिसर मुंबई विद्यापीठात स्वच्छता मोहीम.

रत्नागिरी –महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वच्छताही सेवा या उपक्रमांतर्गत चरित्रकार पद्मभूषण डॉ धनंजय कीर रत्नागिरी उपपरिसर मुंबई विद्यापीठात

कोकणातील ५० किनारी शहरांच्या पर्यटन विकास आराखड्यास मान्यता

रत्नागिरी:- कोकण किनारपट्टीलगत समांतर असणार्‍या आणि साडेनऊ हजार कोटी रुपयांची तरतूद असलेल्या कोकणातील रेवस ते रेडी या सागरी मार्गालगत येणार्‍या

वानर, माकडांच्या त्रासाविरोधात गुरुवारपासून अविनाश काळे यांचे बेमुदत उपोषण

रत्नागिरी : कोकणात सर्व शेतकऱ्यांना त्रासदायक ठरलेल्या वानर, माकडांचा कायमचा बंदोबस्त हवा, या मागणीकडे राज्यकर्त्यांसह प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. यामुळे

नांदेड घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्‍यांकडून शासकीय रुग्णालयाची पाहणी

रत्नागिरी: ‘डॉक्टर्स येऊन तपासता का… औषधं उपलब्ध आहेत ना… ड्युटी जादा तर लावली जात नाही ना…’ असे प्रश्न रुग्ण, रुग्णांचे

error: Content is protected !!