Friday March 27, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

महा बँक कर्मचाऱ्यांची प्रलंबित मागण्यांसाठी झोनल ऑफिससमोर निदर्शने

रत्नागिरी : बँक ऑफ महाराष्ट्रमधील “एआयबीईए”च्या सभासदांनी आज (७ मार्च) आपल्या मागण्यांसाठी झोनल ऑफिस रत्नागिरी समोर जोरदार निदर्शने केली. बँकेतून

पोलिसांकडून ७५ मोबाईल फोन मूळ मालकांना परत

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मार्च २०२४ ते मार्च २०२५ दरम्यान हरवलेले ७५ मोबाईल मूळ मालकांना कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय

ठाकरे शिवसेनेतर्फे होणार विविध क्षेत्रांतील महिलांचा सन्मान

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य : स्वर्गीय मीनाताई ठाकरे सन्मान पुरस्काराचे वितरण रत्नागिरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीतर्फे

महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या

भारतीय बौद्ध महासभेची बिहारच्या मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाव्दारे मागणी रत्नागिरी : बिहारमधील तथागत बुद्धाला ज्ञानप्राप्ती झालेल्या बोधगया येथील महाबोधी महाविहारावर बौद्ध धर्मीयांशिवाय

संडे सायकलिंग रॅली व फिट इंडिया कोस्टल गेम्स

जिल्हास्तरीय बीच कबड्डी क्रीडा स्पर्धा व वॉटर स्पोर्टस् प्रात्याक्षिकांचे आयोजन रत्नागिरी,:- भारतीय खेळ प्राधिकरण, क्षेत्रीय केंद्र, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा

आयात-निर्यात क्षेत्रात कोकण रेल्वेचे रत्नागिरीसाठी महत्त्वाचे पाऊल

थेट जेएनपीटी बंदरात जाणार रत्नागिरीतील उत्पादने : स्वतंत्र यंत्रणा सज्ज रत्नागिरी : आयात आणि निर्यात क्षेत्रात कोकण रेल्वेने रत्नागिरीसाठी महत्वाचे

जिल्हाप्रमुख संजय कदम यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी

रत्नागिरी : उत्तर रत्नागिरीचे (खेड, गुहागर, दापोली, मंडणगड) जिल्हाप्रमुख संजय वसंत कदम यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत शिवसेना उद्धव

मायक्रो फायनान्स कंपन्याविरोधात महिलांचा एल्गार

जनता दल, कोकण जनविकास समितीकडून मेळाव्याचे आयोजन रत्नागिरी: हजारांचे कर्ज व्याज भरूनही लाखांच्या घरात गेल्याने जगायचे कसे? दागिने, जमिनी, बागा

विशेष सहाय्य विभागाच्या योजनांचा प्रचार व प्रसारासाठी जिल्ह्यात आजपासून जनकल्याण यात्रा

अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांच्या हस्ते शुभारंभ रत्नागिरी,- विशेष सहाय्य विभागाच्यावतीने जनकल्याण यात्रा 2025 चे आयोजन राज्यभर करण्यात आले आहे.

११ मार्चपासून कोकण रेल्वेची दादर – रत्नागिरी विशेष गाडी धावणार

रत्नागिरी : -मध्य रेल्वेने दादर-रत्नागिरी मार्गावर होळीसाठी दि. ११ मार्च २०२५ पासून विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीच्या

error: Content is protected !!