Monday March 23, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

बावनदीच्या रौद्र रूपाने वांद्री-उक्षी परिसरात दुसऱ्या दिवशीही पूरस्थिती, शेतकरी हवालदिल

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख

थारने रिक्षाला दिलेल्या धडकेत 5 जणांचा मृत्यू

चिपळूण पिंपळी गावाजवळील घटना चिपळूण: पिंपळी गावाजवळ सोमवारी रात्री उशीरा एक हृदयद्रावक अपघात घडला. वेगाने येणाऱ्या एका थार जीपने समोरून

रत्नागिरी जिल्ह्यात उद्या शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

रत्नागिरी – हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केल्यामुळे उद्या, १९ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना

गणेशोत्सवासाठी राजापूर शहर होतेय सज्ज

पेव्हर ब्लॉक व रानतळे रस्त्यावरील काँक्रिटीकरण पूर्ण राजापूर: अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी राजापूर शहर सज्ज झालेले दिसून येत

गांजाचे सेवन करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी ः शहरातील रिमांड होम ते फणशी जाणाऱ्या रस्त्यावर एका आंब्याच्या झाडाखाली बसून गांजाचा सेवन करणाऱ्या तरुणाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात

जिल्ह्यात मूर्ती चित्रशाळा गजबजू लागल्या

जिल्ह्यात ६० टक्के शाडूच्या तर ४० टक्के पीओपीच्या गणेशमूर्ती रत्नागिरी: गणेशोत्सवाला केवळ पंधरा दिवस शिल्लक असल्याने जिल्ह्यात मूर्ती चित्रशाळा गजबजू

आंबा घाटात पुन्हा दरड कोसळली; वाहतूक ठप्प

रत्नागिरी: कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील प्रसिद्ध आंब्याच्या घाटात आज (१८ ऑगस्ट) सकाळी पुन्हा दरड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या घटनेमुळे

सावर्डेत किरकोळ वादातून हाणामारी

सावर्डे : तालुक्यातील सावर्डे येथे किरकोळ वादातून झालेल्या हाणामारीमध्ये एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी

फुणगूस येथे एकाच ठिकाणी दोन महिन्यात सहावा अपघात

फुणगुस : गेल्या दोन महिन्यात फुणगूस -जाकादेवी मुख्य मार्गावर फुणगूस येथील पशुवैद्यकीय दवाखान्या समोरील वळणावरील एका विशिष्ट ठिकाणी अपघात घडण्याच्या

बावनदीने पात्र ओलांडले; वांद्री उक्षी परिसरात पुरजन्य स्थिती

काही रस्ते पाण्याखाली गेल्याने जनसंपर्क तुटला रत्नागिरी, : गेल्या दोन दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले

error: Content is protected !!