पाणीटंचाई आराखड्यात सव्वादोन कोटींची वाढ
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता लक्षात घेवून पाणी पुरवठा विभागाने गतवर्षी पेक्षा यावर्षी २ कोटी २५ लाख रुपयांचा
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता लक्षात घेवून पाणी पुरवठा विभागाने गतवर्षी पेक्षा यावर्षी २ कोटी २५ लाख रुपयांचा
रत्नागिरी: कुणबी समाजोन्नती संघाचे कार्यकारिणी सदस्य, ओबीसी बहुजन समाजाच्या विविध प्रश्नांची जाण असलेले समाजसेवक नंदकुमार मोहिते यांचे 6 मार्च रोजी
रत्नागिरी, ः शहरानजीक फणसोप शाळेच्या अगोदर जुनी आईस फॅक्टरी रस्त्यावर दुचाकीला चारचाकी टेम्पो (छोटा हत्ती)ने धडक दिली. या अपघातात स्वार
चिपळूण: शेअर गुंतवणुकीत गुंतवणूक केल्यास 20 टक्के परतावा देण्याचे अमिष दाखवून कोकणातील चिपळूण तालुक्याच्या निवळी-कोंडवाडी गावातील एका व्यावसायिकाने डोंबिवलीसह कोकण
रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या पॅसेन्जर गाडीत तरुणीचा विनयभंग केल्याचा आरोप असलेल्या संशयिताचा जामिन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. इफराज इतिखान अलजी
जिल्ह्यातील बसस्थानकांमध्ये सीसीटिव्ही : पालकमंत्री डाॕ उदय सामंत रत्नागिरी, : एसटीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षितता आणि त्यांचे आरोग्य फार महत्त्वाचे
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांच्या स्वागतासाठी रत्नागिरी शहरात जागोजागी लागले मोठमोठे बॅनर रत्नागिरी : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाल हे रविवारी १६ मार्च
खेड : तालुक्यातील आंबडस येथील ग्रीनव्हिला फार्महाऊसमधील १०५ नंबरच्या खोलीची खिडकी तोडून बॅगेतील दीड लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने
एसटी, रेल्वे आणि खासगी ट्रॅव्हल्सकडून अतिरिक्त सोय मुंबई शिमग्यासाठी सुमारे २ लाखांपेक्षा अधिक मुंबईकर कोकणात गेले आहेत. त्यांच्यासाठी रेल्वे, एसटी
रत्नागिरी:- आधीच कोकण विकासापासून वंचित आहे. कोकणात न झालेल्या विकासाचा फटका सर्वच धर्मीयांना बसलेला आहे. त्यात धार्मिक कट्टरतावाद, धार्मिक द्वेष