Saturday June 27, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

पाणीटंचाई आराखड्यात सव्वादोन कोटींची वाढ

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता लक्षात घेवून पाणी पुरवठा विभागाने गतवर्षी पेक्षा यावर्षी २ कोटी २५ लाख रुपयांचा

नंदकुमार मोहिते यांची 23 मार्च रोजी शोकसभा

रत्नागिरी: कुणबी समाजोन्नती संघाचे कार्यकारिणी सदस्य, ओबीसी बहुजन समाजाच्या विविध प्रश्नांची जाण असलेले समाजसेवक नंदकुमार मोहिते यांचे 6 मार्च रोजी

फणसोप येथे दुचाकीला धडक देऊन टेम्पो चालक पसार

रत्नागिरी, ः शहरानजीक फणसोप शाळेच्या अगोदर जुनी आईस फॅक्टरी रस्त्यावर दुचाकीला चारचाकी टेम्पो (छोटा हत्ती)ने धडक दिली. या अपघातात स्वार

चिपळुणातील व्यावसायिकाने केली डोंबिवलीसह कोकणातील गुंतवणूकादारांची फसवणूक

चिपळूण: शेअर गुंतवणुकीत गुंतवणूक केल्यास 20 टक्के परतावा देण्याचे अमिष दाखवून कोकणातील चिपळूण तालुक्याच्या निवळी-कोंडवाडी गावातील एका व्यावसायिकाने डोंबिवलीसह कोकण

रेल्वेत तरुणीचा विनयभंग; संशयिताचा जामिन अर्ज न्यायालयाने फेटाळला

रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या पॅसेन्जर गाडीत तरुणीचा विनयभंग केल्याचा आरोप असलेल्या संशयिताचा जामिन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. इफराज इतिखान अलजी

एसटी प्रवाशांची सुरक्षितता आणि आरोग्य महत्त्वाचे

जिल्ह्यातील बसस्थानकांमध्ये सीसीटिव्ही : पालकमंत्री डाॕ उदय सामंत रत्नागिरी, : एसटीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षितता आणि त्यांचे आरोग्य फार महत्त्वाचे

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाल आज रत्नागिरी दौऱ्यावर

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांच्या स्वागतासाठी रत्नागिरी शहरात जागोजागी लागले मोठमोठे बॅनर रत्नागिरी : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाल हे रविवारी १६ मार्च

खेड-आंबडस येथे सोन्याचे दागिने लंपास

खेड : तालुक्यातील आंबडस येथील ग्रीनव्हिला फार्महाऊसमधील १०५ नंबरच्या खोलीची खिडकी तोडून बॅगेतील दीड लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने

शिमग्यासाठी दोन लाखांहून अधिक चाकरमानी कोकणात

एसटी, रेल्वे आणि खासगी ट्रॅव्हल्सकडून अतिरिक्त सोय मुंबई शिमग्यासाठी सुमारे २ लाखांपेक्षा अधिक मुंबईकर कोकणात गेले आहेत. त्यांच्यासाठी रेल्वे, एसटी

धार्मिक एकोपा की कोकणची संस्कृती,धार्मिक सलोखा बिघडल्यास कोकणच्या विकासावर परिणाम :सुहास खंडागळे

रत्नागिरी:- आधीच कोकण विकासापासून वंचित आहे. कोकणात न झालेल्या विकासाचा फटका सर्वच धर्मीयांना बसलेला आहे. त्यात धार्मिक कट्टरतावाद, धार्मिक द्वेष

error: Content is protected !!