Saturday March 21, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभप्रतिकुल परिस्थितीमध्ये राहून आपल्याला सुरक्षित ठेवणाऱ्या सैनिकांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याची अमुल्य संधी- मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे

ज्यांनी सांभाळली सीमेची जबाबदारी त्यांच कुटुंब आपली जबाबदारी रत्नागिरी,– सैनिक थंडी, वारा, ऊन किंवा अगदी गोठणबिंदू खाली तापमान असलेल्या ठिकाणी

मारुती मंदिर परिसरात ‘मटका-जुगार’ चालवणाऱ्या एकाला अटक

रत्नागिरी: जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यात अवैध

कै. दिलीप श्रीपाद टिकेकर स्मृती बुद्धिबळ स्पर्धेत सौरिश कशेळकर विजेता

रत्नागिरी : येथे मॅजिक स्क्वेअर चेस अकॅडमीतर्फे आयोजित केलेल्या कै. दिलीप टिकेकर स्मृती जिल्हास्तरीय जलद व अतिजलद या दोनही स्पर्धांचे

कुंभार्ली घाटात रिक्षा-एसटी बसचा अपघातएक प्रवासी जखमी, संतप्त तरुणाने बसची काच फोडली

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीतील कुंभार्ली घाटात दिनांक ६ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १.०० वाजताच्या सुमारास रिक्षा आणि

गुहागर समुद्रकिनारी स्कॉर्पिओ अडकली

गुहागर : समुद्रकिनाऱ्यावरील वाळूत वाहन नेण्यास सक्त मनाई असतानाही कोल्हापूर येथील पर्यटकांनी रविवारी रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास स्कॉर्पिओ वाहन

रत्नागिरी जात पडताळणी कार्यालयातील भोंगळ कारभार

‘पाच दिवसांचा’ आठवडा, तरी कर्मचारी वेळेवर गैरहजर! रत्नागिरी:रत्नागिरी येथील जात पडताळणी कार्यालयाच्या कामकाजाविषयी एक गंभीर आणि धक्कादायक माहिती समोर आली

नाताळसाठी कोकण रेल्वे मार्गावर 52 हिवाळी स्पेशल फेऱ्या

रत्नागिरी: कोकण मार्गावर हिवाळी हंगामासह नाताळसाठी एलटीटी-करमाळी, एलटीटी- तिरुवअनंतपुरम, एलटीटी-मंगळूर स्पेशलच्या 52 फेऱ्या धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले. या

रत्नागिरी – नागपूर मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत सांबर ठार

देवरूख : रत्नागिरी–नागपूर महामार्गावरील करंजरी परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत सांबराचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

कीर्तनसंध्या महोत्सवात आफळेबुवा उलगडणार महाभारताचे आणखी काही पैलू

रत्नागिरी : समाजप्रबोधनाचा वसा जोपासत गेली चौदा वर्षे रत्नागिरीत आयोजित केल्या जात असलेल्या कीर्तनसंध्या महोत्सवात येत्या जानेवारीमध्ये महाभारत या विषयावरील

error: Content is protected !!