Saturday March 21, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

लांजा तालुक्यात २९ महिलांकडे पोलीस पाटील पद

लांजा: लांजा तालुक्यात २९ महिला समर्थपणे पोलीस पाटील पद घेऊन गावात कायदा सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हानात्मक काम लीलया करत आहेत.

राहुल कळंबटे यांनी काढलेल्या रांगोळीला देशात चौथा क्रमांक

रत्नागिरी : थ्रीडी रांगोळीत तीन जागतिक विक्रम केलेले रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील रांगोळीकार राहुल कळंबटे यांनी दोन वर्षांपूर्वी काढलेल्या बालिकेच्या

इंडिया आघाडीकडे इंजिन आहे पण डबा नाही: देवेंद्र फडणवीस

राजापूर:- इंडिया आघाडीकडे २६ पक्षांची खिचडी आहे. त्यांच्याकडे इंजिन आहे, पण डबा नाही अशी परिस्थिती आहे. केंद्रात मोदी सरकार आल्यापासून

चिपळूण ते मुंबई प्रवासात मोटरसायकलला अपघात; एक ठार, एक जखमी

चिपळूण : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर महाड तालुक्यातील वहूर गावाच्या हद्दीत 26 एप्रिल रोजी दुपारी चार वाजण्याच्या

दुचाकी अपघात प्रकरणी चालकाविरूद्ध गुन्हा दाखल

रत्नागिरी:-तालुक्यातील निवळी-जयगड रस्त्यावरील चाफे येथे निष्काळजीपणे दुचाकी चालवून बल्करला धडक देणाऱ्या दुचाकी चालकाविरूद्ध ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला 10

आरजीपीपीएल कंपनी 167 कामगारांना काढणार

गुहागरः-आरजीपीपीएलमधील (रत्नागिरी गॅस) दाभोळ ब्रेक वॉटर प्रकल्पातील एकूण 167 कामगारांची कपात केली जाणार आहे. 15 मेनंतर ही कपात करण्यात येणार

बोगस बियाणे वाटप झाल्यास तत्काळ गुन्हे दाखल करणार

रत्नागिरी :बियाणे, कीटकनाशकांच्या बाबतीत जिथे तक्रार येईल तिथे लगेच तपासणी करून अहवाल तयार करावेत. त्याचप्रमाणे बोगस बियाणे बाजारात येऊ नयेत,

मद्य विक्रीप्रकरणी वेरवली महिलेला अटक

लांजा : विनापरवाना देशी- विदेशी मद्य विक्रीप्रकरणी एका महिलेला लांजा पोलिसांनी वेरवली बुद्रुक डोळसवाडी येथून ताब्यात घेतले असून, घटनस्थळावरून ३

खेड-दापोली मार्गावर नारंगी नदीच्या पुलावर भीषण अपघात

खेड:- खेड-दापोली मार्गावर नारंगी नदीच्या पुलावर भीषण अपघात झाला आहे. खेडहून दापोलीच्या दिशेने प्रवासी भरून निघालेली अ‍ॅपे रिक्षा नारंगी पुलाच्या

लोकांना विकास हवा आहे, तो मोदींच्या काळात झाला – विनोद तावडे

रत्नागिरी : संविधान धोक्यात असल्याचा अपप्रचार करणाऱ्या काँग्रेस पक्षाने आपल्या काळात 80 वेळा संविधान बदलले. संविधानात बदल करण्याचे भाजपाच्या सुतराम

error: Content is protected !!