Saturday March 28, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

मनीषा बेडगे यांना ‘क्रीडा रत्न’ पुरस्कार

रत्नागिरी : राष्ट्रीय जलतरणपटू व ’क्रीडा संघटक 2015’ म्हणून शासकीय क्रीडा पुरस्कार प्राप्त तसेच मराठा मंदिर ग्लोबल स्कूलमध्ये (सीबीएसई) जलतरण

दापोलीत माकडांची धरपकड सुरू

दापोली :तालुक्यातील आंबवली बुद्रुक येथे दापोली वनविभागाने नुकतीच माकडे पकडण्याची विशेष मोहीम राबवत माकडे पिंजऱ्यात बंद केली. पिंजऱ्यात सापडलेल्या माकडांना

संगमेश्वर विघ्रवली येथे संध्याकाळच्या सुमारास दोनदा बिबट्या समोर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

संगमेश्वर : तालुक्यातील विघ्रवली राववाडीत बिबटयाचा मुक्त संचार सुरू आहे. गुरूवारी सायंकाळी 6 ते 9 वाजण्याच्या कालावधीत दोन वेळा बिबटया

खेडमध्ये पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांच्या गाडीला अपघात

खेड :खेड-दापोली मार्गावरील कुवे घाटातील वळणावर दापोलीहून चिपळूणला जाणाऱ्या कारने पोलीस उपविभागीय अधिकारी राजन सस्ते यांच्या गाडीला धडक देवून अपघात

जिल्ह्यात ५ उमेदवारांची ७ नामनिर्देशनपत्र दाखल

रत्नागिरी, :- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज जिल्ह्यात चौथ्या दिवशी तीन मतदार संघात ५ उमेदवारांनी ७ नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत,

कोकण मीडिया दिवाळी अंक लेख, चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर

रत्नागिरी : साप्ताहिक कोकण मीडियाने दिवाळी अंकासाठी आयोजित केलेल्या ‘कोकणातील ग्रामदैवते’ या विषयावरच्या डॉ. अशोक प्रभू स्मृती लेख स्पर्धेचा आणि

डंपरने दुचाकीस्वारांना चिरडल्याने दोघांचा जागीच मृत्यू

रत्नागिरी: रत्नागिरीतील मिऱ्या नागपूर महामार्गावरील टीआरपी पेट्रोल पंपाजवळ शुक्रवार २५ ऑक्टोबरला सकाळी नऊ वाजता भीषण अपघात झाला. डंपरने दुचाकीवरून जाणाऱ्या

विषयांचे शिक्षक न होता विद्यार्थ्यांचे शिक्षक होता आले पाहिजे : विवेक सावंत

नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त शिक्षण परिषदेचे आयोजन रत्नागिरी : विद्यार्थी महाविद्यालयात आले पाहिजे आलेले टिकले पाहिजेत टिकलेले शिकले

सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; दोघांविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी: शहरातील रेल्वेस्टेशन स्टॉप आणि आठवडा बाजार येथील सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना मद्यप्राशन करणाऱ्या दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात

पुन्हा महायुतीचे सरकार, मतदारसंघाच्या विकासासाठी भैय्या सामंत यांच्या पाठीशी रहा : प्रमोद सावंत

राजापूर: राज्यात पुन्हा एकदा महायुतीचेच सरकार येणार आहे. त्यामुळे भविष्यात या मतदार संघाच्या सर्वांगिण अशा विकासासाठी आणि विकसित महाराष्ट्रासाठी राजापूर,

error: Content is protected !!