Sunday March 29, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

रत्नागिरीत रंगणार कुस्त्यांची महादंगल; देशभरातील अव्वल ५० कुस्तीपटूंचा सहभाग

रत्नागिरी– उद्योगमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्या विधानसभा निवडणुकीच्या ऐतिहासिक विजयानिमित्त रत्नागिरीत देशभरातील नामांकित कुस्तीगिरांची कुस्त्यांची महादंगल रत्नागिरीत

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीमधून पुढची पिढी घडणार- उद्योगमंत्री उदय सामंत

रत्नागिरी, : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे इमारतीमधून शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येते. हेच शिक्षक मुलांना घडवत असतात. या इमारतीमधून पुढची

‘सरस’मध्ये 54 लाख 57 हजार रुपयांची उलाढाल

रत्नागिरी: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे आयोजित करण्यात

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा

अधिसूचना महाराष्ट्राला सुपूर्द; मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची माहिती नवी दिल्ली:- मराठी भाषेला अभिजात भाषेचा मान मिळाल्याबाबतची अधिसूचना आज

अतिक्रमण करणारी मलपी कर्नाटकातील मासेमारी नौकामत्स्यव्यवसाय कार्यालयाच्या गस्ती पथकाकडून ताब्यात

रत्नागिरी, :- मलपी कर्नाटक येथील मासेमारी नौकांचे अतिक्रमण केल्याची बाब मच्छीमारांकडून 8 जानेवारी रोजी रात्रौ मिळताच जिल्ह्याची गस्ती नौका गोळप-पावस

पाच दिवसांच्या कीर्तन महोत्सवाला रत्नागिरीत प्रारंभ

रत्नागिरी : कीर्तनसंध्या परिवारातर्फे रत्नागिरीत आयोजित केलेल्या पाच दिवसांच्या चौदाव्या कीर्तन महोत्सवाला आज थाटात प्रारंभ झाला. राष्ट्रीय कीर्तनकार विद्यावाचस्पती चारुदत्त

प्रलंबित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची तत्काळ अंमल बजावणी करा

रत्नागिरी मनसेची आक्रमक भूमिका रत्नागिरी रत्नागिरी शहरासाठी प्रलंबित असलेल्या घनकचरा प्रकल्पासाठी मनसे रत्नागिरी तालुका अध्यक्ष रुपेश जाधव यांच्या नेतृत्वात मनसेने

‘…अमित शहा माफी मागो ‘ घोषणेने लांजा तालुका दणाणला

अमित शहांचा राजीनामा घेण्याची मागणी लांजा : तालुक्यातील सर्व संविधानवादी कार्यकर्त्यांकडून अमित शहा यांनी संसदेत केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी

36 व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन संपन्न

‘मी नियमांचे पालन करेन आणि इतरानांही करायला लावेन’ शपथ घ्या : जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह रत्नागिरी,:- परदेशात गेल्यानंतर आपण तेथील नियमांचे

एच.एम.पी.व्ही.बाबत चिंता नको सूचनांचे पालन करा : जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह

रत्नागिरी :- चीनमधधून आलेल्या नवीन विषाणू (एच.एम.पी.व्ही.) बाबत चिंतेचे कारण नाही. याबाबत आवश्यक दक्षता घेण्यात येत असून, नाहक भितीचे वातावरण

error: Content is protected !!