Sunday March 29, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

आंजर्लेतील तरुणामुळे कर्नाटकातील बाळाला जीवदान

दापोली:- संपूर्ण जगात अतिदुर्मिळ ओएचएच अर्थात् बॉम्बे ब्लड ग्रुपच्या मराठी तरुणांच्या मदतीने कर्नाटकातील बाळाला जीवदान मिळाले आहे. यामध्ये कोकणातील दापोली

मांडवी समुद्र किनारी वकिलावर प्राणघातक हल्ला

तीन अज्ञात इसमांकडून बेदम मारहाण रत्नागिरी:- मांडवी समुद्र किनाऱ्यावर एका वकिलावर तिघा अनोळखी इसमांनी हल्ला करून मारहाण केल्याची घटना सोमवारी

सेल्फीच्या नादात ट्रॅव्हलर रुतली समुद्राच्या पाण्यात

दापोली: पुणे येथून टेम्पो ट्रॅव्हलरने लाडघर येथील समुद्रकिनाऱयावर पर्यटनासाठी महिला पर्यटकांना घेऊन आलेल्या सांगली येथील एका टेम्पो ट्रॅव्हलरच्या चालकाला सेल्फी

आरती अरविंद साळवी स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप

रत्नागिरी : (कै.) आरती अरविंद साळवी यांच्या स्मृतिदिनानिमित्त जीवन विद्या मंडळ कसोप -फणसोप (मुंबई) संचलित कै. आरती अरविंद साळवी पूर्व

राज्यस्तरीय कला भूषण पुरस्काराने प्रकाश सावंत सन्मानित

रत्नागिरी : जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील विश्वसमता कलामंच लोवलेचे राज्यस्तरीय पुरस्कार रविवारी (दिनांक ९ फेब्रुवारी २०२५) मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

कोकण बोर्डातून २४ हजार ५४२ विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा

रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इ. 12 वाया लेखी परीक्षेला आज

वांद्री येथील तरुणाची गळफासाने आत्महत्या

संगमेश्वर : तालुक्यातील वांद्री येथील २१ वर्षीय तरुणाने गळफासाने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. प्रथमेश दत्ताराम सनगरे (२१,

कारच्या धडकेने वायरमन जखमी

लांजा कारने मोटरसायकलला मागून धडक दिल्याने मोटरसायकलस्वार वायरमन जखमी झाल्याची घटना मुंबई-गोवा महामार्गावर वाकेड सावंतवाडी येथे शनिवारी दुपारी ३.४५ वाजण्याच्या

रत्नागिरी आदिष्टीनगर येथे 21 वर्षीय तरुणीची गळफासाने आत्महत्या

रत्नागिरी : शहरातील आदिष्टीनगर येथे 21 वर्षीय तरुणीने गळफासाने आत्महत्या केल्याची घटना रविवार 9 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास

दिव्यांगांच्या रोजगार निर्मितीसाठी प्रयत्नशील : ग्राम विकास व पंचायत राज राज्यमंत्री योगेश कदम

रत्नागिरी, :- दिव्यांगांना जिल्ह्याच्या ठिकाणी हेलपाटे मारायला लागू नयेत, शासन योजनेपासून वंचित रहायला लागू नये, यासाठी तालुक्याच्या ठिकाणी शिबीर घेवून

error: Content is protected !!