रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांकडून महामार्ग व पूरग्रस्त भागाची केली पाहणी
रत्नागिरी : गेल्या चार दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर उद्भवलेली परिस्थिती व धोकादायक ठिकाणे, घाट परिसर,
रत्नागिरी : गेल्या चार दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर उद्भवलेली परिस्थिती व धोकादायक ठिकाणे, घाट परिसर,
चिपळूण : चिपळूण शहरातील नागरिकांना पावासाळ्यात विविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्यातच कोकणात मान्सूनपुर्व पावसाचे आगमन झाले आहे. या पार्श्वभूमीवर
लोखंडी जाळी, गॅबियन वॉल उभारणीचे काम रखडले चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गचौ पदरीकरणांतर्गत परशुराम घाटातील धोकादायक दरडीच्या ठिकाणी केल्या जाणाऱ्या
दापोली: तालुक्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे २६ मे रोजी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास वानोशी तर्फे नातू येथील चंद्रकांत
रत्नागिरी : शहरात अंमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत पोलिसांनी कारवाई करत गांजा सदृश्य अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या एका तरुणाला अटक केली आहे.
चिपळूण: तालुक्यातील मार्कंडी येथील तिरुमला अपार्टमेंटमधील परेश अनिल चतुरे (३३) या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना २३ मे रोजी
रत्नागिरी : दरवर्षी 7 जूनच्या दरम्यान सिंधुदुर्गात दाखल होणारा मान्सून तब्बल 12 दिवस अगोदर रविवार 25 मे रोजी दाखल झाला.
तब्बल चार तासांच्या प्रयत्नानंतर सुटका चिपळूण: कोकणात मान्सून दाखल झाल्यावर पहिल्या दिवशीच रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे.
जिल्ह्यातील तीन लाख ग्राहक बाधित रत्नागिरी: गेले तीन दिवस कोसळणाऱ्या मॉन्सूनपूर्व पावासाचा महावितरण कंपनीला मोठा फटका – बसला आहे. वादळीवारा
संगमेश्वर संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे एक धक्कादायक आणि क्रूर घटना घडली आहे. या गावातील बेपत्ता झालेल्या बानू फकीर मोहमद जुवळे