Monday March 30, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांकडून महामार्ग व पूरग्रस्त भागाची केली पाहणी

रत्नागिरी : गेल्या चार दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर उद्भवलेली परिस्थिती व धोकादायक ठिकाणे, घाट परिसर,

आमदार शेखर निकम यांनी चिपळूण शहराची मान्सूनच्या पार्श्वभूमीवर केली अधिकाऱ्यांसोबत पाहणी

चिपळूण : चिपळूण शहरातील नागरिकांना पावासाळ्यात विविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्यातच कोकणात मान्सूनपुर्व पावसाचे आगमन झाले आहे. या पार्श्वभूमीवर

पावसामुळे परशुराम घाटातील काम ठप्प

लोखंडी जाळी, गॅबियन वॉल उभारणीचे काम रखडले चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गचौ पदरीकरणांतर्गत परशुराम घाटातील धोकादायक दरडीच्या ठिकाणी केल्या जाणाऱ्या

दापोली वानोशी तर्फे नातू गावात जनावरांचा गोठा कोसळला, एक गाय दगावली

दापोली: तालुक्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे २६ मे रोजी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास वानोशी तर्फे नातू येथील चंद्रकांत

रत्नागिरी परटवणे येथे गांजा सेवन करणाऱ्या तरुणाला अटक

रत्नागिरी : शहरात अंमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत पोलिसांनी कारवाई करत गांजा सदृश्य अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या एका तरुणाला अटक केली आहे.

चिपळुणात 33 वर्षीय तरुणाची आत्महत्या

चिपळूण: तालुक्यातील मार्कंडी येथील तिरुमला अपार्टमेंटमधील परेश अनिल चतुरे (३३) या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना २३ मे रोजी

चिपळुणात मासेमारी करण्यासाठी गेलेले चौघे नदीपात्रात अडकले

तब्बल चार तासांच्या प्रयत्नानंतर सुटका चिपळूण: कोकणात मान्सून दाखल झाल्यावर पहिल्या दिवशीच रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे.

महावितरण कंपनीचे ३४ लाखांचे नुकसान

जिल्ह्यातील तीन लाख ग्राहक बाधित रत्नागिरी: गेले तीन दिवस कोसळणाऱ्या मॉन्सूनपूर्व पावासाचा महावितरण कंपनीला मोठा फटका – बसला आहे. वादळीवारा

कडवई येथील वृध्देची अपहरण करून निर्घृण हत्त्या

संगमेश्वर संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे एक धक्कादायक आणि क्रूर घटना घडली आहे. या गावातील बेपत्ता झालेल्या बानू फकीर मोहमद जुवळे

error: Content is protected !!