Sunday March 29, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

सर्व विभागांची एका क्लिकवर माहिती देणारा जिल्ह्यासाठी डॅशबोर्ड तयार करा

पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या सूचनारत्नागिरीसर्वसामान्य जनतेच्या मागणीपत्रावर काय कार्यवाही आणि किती दिवसात झाली याचे ट्रॅकींग व्हावे. जिल्ह्यामध्ये लोकप्रतिनिधींच्या निधीतून

जिल्ह्याला दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन रत्नागिरी :- मागील काही दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाचा जोर रविवार पासून पुन्हा वाढला आहे. हवामान विभागाने

परशुराम घाटात मातीचा भराव कोसळला

चिपळूण: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात मोठ्या प्रमाणात मातीचा भराव कोसळल्याने या मार्गावरील प्रवास अत्यंत धोकादायक बनला आहे. घाटातील संरक्षक

परशुराम घाटात मातीचा भराव कोसळला

चिपळूण: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात मोठ्या प्रमाणात मातीचा भराव कोसळल्याने या मार्गावरील प्रवास अत्यंत धोकादायक बनला आहे. घाटातील संरक्षक

एकाच वेळी तीन बहिणींचा समुद्रात बुडून मृत्यू; शेख कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील आरे-वारे समुद्रकिनारी शनिवारी सायंकाळी घडलेल्या हृदयद्रावक दुर्घटनेत चार पर्यटकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील

माचाळकडे जाणाऱ्या सर्व गाड्यांची तपासणी

पोलिसांची कार्यवाही; हुल्लडबाजी, मद्यसेवनामुळे निर्णय लांजा : तालुक्यातील मिनी महाबळेश्वर समजल्या जाणाऱ्या ‘माचाळ’ या पर्यटन गावाला जाऊन काही पर्यटक हुल्लडबाजी

बिबट्याच्या हल्ल्यात दोन जनावरांचा मृत्यू

उन्हवरे येथील घटना; शेतकऱ्यांत भीती दापोली : तालुक्यातील उन्हवरे परिसरात सध्या बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. मागील आठवड्यात एकाच वेळी दोन

शाळेसमोर भरदुपारी गवा दिसल्याने खळबळ

गुहागर : तालुक्यातील चिखली मांडवकरवाडी येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक २ समोर भरदुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास एका भल्यामोठ्या गव्याचे

स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या यंत्रणेवरील विश्वास व जनमानसातील प्रतिमा याचे प्रतिबिंब ठरलेला ठेवोत्सव: ॲड. दीपक पटवर्धन

महिन्यात ३० कोटी ५ लाखांच्या ठेवी संकलित रत्नागिरी : येथील स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेच्या ठेववृद्धी मासाची आज सांगता झाली. २०

पत्रकार कॉलनी शेजारी ‘बार’ सुरु करण्याच्या हालचालींना नागरिकांचा विरोध; पालकमंत्र्यांकडे तक्रार

रत्नागिरी, दि. 20 जुलै : रत्नागिरी तालुक्यातील कुवारबाव ग्रामपंचायत हद्दीतील पत्रकार कॉलनी शेजारी नव्याने सुरु होऊ घातलेल्या ‘बार’ विरोधात परिसरातील

error: Content is protected !!