Sunday March 29, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

मिळंद राववाडी येथे ३० कुटुंबांचा एकच गणपती

लोकांनी जपली वर्षानुवर्षांची परंपरा राजापूर: राजापूर तालुक्यातील मिळंद राववाडी येथे ३० कुटुंबांनी एकच गणपती आणण्याची परंपरा वर्षानुवर्षे सुरु ठेवली आहे.

प्रियकराने अगोदर प्रेयसीचा गळा घोटला मग मृतदेह फेकला आंबा घाटात

रत्नागिरी:- प्रेयसीने लग्नाचा हट्ट धरल्याने प्रियकराने दोन सहकार्याच्या मदतीने प्रेयसीचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह आंबा घाटातील दरीत

लांजा येथे स्विफ्ट कारची रिक्षाला धडक, रिक्षा चालक जखमी

लांजा स्विफ्ट कारने रिक्षाला समोरासमोर धडक दिल्याने रिक्षाचालक जखमी झाला. हा अपघात शुक्रवारी २९ ऑगस्ट रोजी सकाळी शिपोशी मालवाडी येथे

तरुणीची फसवणूक केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा

दापोली : लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी एका तरुणावर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीनुसार,

सावर्डेत खासगी बस अपघातप्रकरणी फरार चालकावर गुन्हा

चिपळूण: (प्रतिनिधी) – मुंबई-गोवा महामार्गावर सावर्डे बाजारपेठ येथे आज पहाटेच्या सुमारास एका भरधाव लक्झरी बसने डिव्हाडरला जोरदार धडक दिली. या

लांजा शहरात वीजखांबाला आग; महावितरण कर्मचाऱ्याचे धाडसाने टळला मोठा अनर्थ

लांजा : गुरुवारी रात्री ११ वा. सुमारास शहरातील बाजारपेठ परिसरातील रखांगी प्लाझा जवळील महावितरणचे विद्युत खांबावर शॉर्टसर्किट झाल्याने अचानक आग

तेजससह जनशताब्दी एक्स्प्रेस धावणार दादरपर्यंत

खेडसीएसएमटी मुंबई रेल्वेस्थानकातील फलाट ११ आणि १३ च्या विस्तारीकरणाच्या कामामुळे कोकणातून मुंबईकडे जाणारी तेजससह जनशताब्दी एक्स्प्रेस ३१ ऑगस्टपर्यंत सीएसएमटी स्थानकाऐवजी

रत्नागिरी रेल्वे स्थानकात आरपीएफ जवान, विक्रेत्याच्या सतर्कतेमुळे तरुण बचावला

रत्नागिरी: रत्नागिरी रेल्वे स्थानकात आज सकाळी एक मोठी दुर्घटना टळली. चालत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाचा तोल जाऊन तो

रत्नागिरी रेल्वे स्थानकात आरपीएफ जवान, विक्रेत्याच्या सतर्कतेमुळे तरुण बचावला

रत्नागिरी: रत्नागिरी रेल्वे स्थानकात आज सकाळी एक मोठी दुर्घटना टळली. चालत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाचा तोल जाऊन तो

रत्नागिरीतील तरुणीची आंबा घाटात हत्या

रत्नागिरी – प्रेमसंबंधातून रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे येथील एका तरुणीचा तिच्या प्रियकराने आंबा घाटात खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

error: Content is protected !!