Saturday March 28, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

पत्रकारांसाठी महामंडळ म्हणजे फक्त निवडणूक जुमला : एस.एम.देशमुख यांची जोरदार टीका

मुंबई : पत्रकार विकास महामंडळ स्थापन करावे अशी मागणी कोणत्याही प्रमुख संघटनेनं कधी केली नव्हती अथवा महामंडळाचा निर्णय घेण्यापूर्वी सरकारने

सावर्डे येथे दहशत विरोधी पथकाची कारवाई; सहा जणांना घेतले ताब्यात

चिपळूण: चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे दहशत विरोधी पथकाने धाड टाकून सहा जणांना ताब्यात घेतल्याने जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. बुधवारी

रेल्वे स्टेशन येथील रिक्षा व्यवसायिंकांसाठी स्वच्छता गृह व्हावे भाजपाच्या वतीने करण्यात आली मागणी

रत्नागिरी : दि. 9 ऑक्टोंबर 2024 रोजी रेल्वे स्टेशन सुशोभिकरणाचा लोकार्पण सोहळा कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी रेल्वे स्टेशन परिसरातील

सैतवडे ग्रामपंचायत टिबीमुक्त ग्रामपंचायत पुरस्काराने सन्मानित

रत्नागिरी : जिल्यात एकूण ४२ ग्रामपंचायतीना टीबी मुक्त ग्रामपंचायत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील सैतवडे ग्रामपंचायतीला देखील टिबी

चिपळुणात १८०० अर्ज झाले बाद

पीएम किसान, नमो सन्मान योजना; नव्या नियमावलीने लाभार्थ्यी घटणार चिपळूण: पीएम किसान व नमो सन्मान योजनेच्या नवीन नोंदणीसाठी शासनाकडून नवीन

रत्नागिरी, खेड, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर रेल्वेस्टेशन परिसर सुशोभिकरणाचे लोकार्पण

सर्वसामान्य जनतेसाठी विकासाचे राजकारण अविरत पुढे -सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण रत्नागिरी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

नगरसेवक मुन्ना चवंडे यांच्या माध्यमातून आरोग्य शिबिर

रत्नागिरी : सेवा सप्ताहानिमित्त नगरपरिषद शाळा नं. 3 येथे माजी नगरसेवक मुन्ना चवंडे यांच्यावतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून शहरातील

नवरात्रोत्सवात भाजांची मागणी वाढल्याने दर कडाडले

रत्नागिरी : शारदीय नवरात्र उत्सवात घरोघरी होणार्‍या उद्यापने आणि व्रतवैकल्यामुळे शाकाहार घेणे अधिक पसंती असते. त्यामुळे भाज्यांना वाढती मागणी असल्यामुळे

रिळ-उंडीतील जमीन मोजणी पूर्ण?

रत्नागिरी: तालुक्यातील रिळ आणि उंडी गावामध्ये औद्योगिक क्षेत्रासाठी उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांचा शेती आणि झाडांसंदर्भातील अहवाल उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात

सीए इन्स्टिट्यूटमार्फत नवउद्योजकांना प्रोजेक्ट रिपोर्टसाठी मार्गदर्शन करूया : उद्योगमंत्री उदय सामंत

रत्नागिरी : कितीही मोठे प्रकल्प आले तरी त्याचा पाया एमएसएमई आहे. त्यामुळे या उद्योजकांना सर्वतोपरी मार्गदर्शन करण्यासाठी सर्व बॅंकांना एकत्र

error: Content is protected !!