Sunday March 29, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/author.php on line 33

संगमेश्वर विघ्रवली येथे संध्याकाळच्या सुमारास दोनदा बिबट्या समोर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

संगमेश्वर : तालुक्यातील विघ्रवली राववाडीत बिबटयाचा मुक्त संचार सुरू आहे. गुरूवारी सायंकाळी 6 ते 9 वाजण्याच्या कालावधीत दोन वेळा बिबटया

खेडमध्ये पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांच्या गाडीला अपघात

खेड :खेड-दापोली मार्गावरील कुवे घाटातील वळणावर दापोलीहून चिपळूणला जाणाऱ्या कारने पोलीस उपविभागीय अधिकारी राजन सस्ते यांच्या गाडीला धडक देवून अपघात

जिल्ह्यात ५ उमेदवारांची ७ नामनिर्देशनपत्र दाखल

रत्नागिरी, :- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज जिल्ह्यात चौथ्या दिवशी तीन मतदार संघात ५ उमेदवारांनी ७ नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत,

कोकण मीडिया दिवाळी अंक लेख, चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर

रत्नागिरी : साप्ताहिक कोकण मीडियाने दिवाळी अंकासाठी आयोजित केलेल्या ‘कोकणातील ग्रामदैवते’ या विषयावरच्या डॉ. अशोक प्रभू स्मृती लेख स्पर्धेचा आणि

डंपरने दुचाकीस्वारांना चिरडल्याने दोघांचा जागीच मृत्यू

रत्नागिरी: रत्नागिरीतील मिऱ्या नागपूर महामार्गावरील टीआरपी पेट्रोल पंपाजवळ शुक्रवार २५ ऑक्टोबरला सकाळी नऊ वाजता भीषण अपघात झाला. डंपरने दुचाकीवरून जाणाऱ्या

विषयांचे शिक्षक न होता विद्यार्थ्यांचे शिक्षक होता आले पाहिजे : विवेक सावंत

नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त शिक्षण परिषदेचे आयोजन रत्नागिरी : विद्यार्थी महाविद्यालयात आले पाहिजे आलेले टिकले पाहिजेत टिकलेले शिकले

सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; दोघांविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी: शहरातील रेल्वेस्टेशन स्टॉप आणि आठवडा बाजार येथील सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना मद्यप्राशन करणाऱ्या दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात

पुन्हा महायुतीचे सरकार, मतदारसंघाच्या विकासासाठी भैय्या सामंत यांच्या पाठीशी रहा : प्रमोद सावंत

राजापूर: राज्यात पुन्हा एकदा महायुतीचेच सरकार येणार आहे. त्यामुळे भविष्यात या मतदार संघाच्या सर्वांगिण अशा विकासासाठी आणि विकसित महाराष्ट्रासाठी राजापूर,

पुन्हा महायुतीचे सरकार, मतदारसंघाच्या विकासासाठी भैय्या सामंत यांच्या पाठीशी रहा – प्रमोद सावंत

राजापूर (प्रतिनिधी):राज्यात पुन्हा एकदा महायुतीचेच सरकार येणार आहे. त्यामुळे भविष्यात या मतदार संघाच्या सर्वांगिण अशा विकासासाठी आणि विकसित महाराष्ट्रासाठी राजापूर,

जिल्ह्यात 9 उमेदवारांची 17 नामनिर्देशनपत्र दाखल

रत्नागिरी, :- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी 4 मतदार संघात 9 उमेदवारांनी 17 नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत.

error: Content is protected !!