Sunday July 12, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

रत्नागिरी जिल्ह्यात वीज यंत्रणेचे मोठे नुकसान

वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे युद्धपातळीवर काम रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे महावितरणच्या

रत्नागिरी रेल्वे स्थानक दुर्घटनाप्रकरणी दोषी ठेकेदाराला काळया यादीत टाका: मनसेची मागणी

रत्नागिरी: रेल्वे स्थानकावर घडलेल्या दुर्घटनेची सखोल चौकशी करून यास जबाबदार असणाऱ्या ठेकेदारांसहित सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी यासाठी मनसे

चिपळूण घाटातील लँडस्लाईडचे मुख्य कारण शोधणार

चिपळूणकरांचे जीवन सुरक्षित करण्यात यश – ना. सामंत रत्नागिरीलँडस्लाईडचे (दरड कोसळणे) मुख्य कारण शोधणे अत्यंत गरजेचे आहे. कशेडी घाटात कुठेही

भंडारी समाजातील शिक्षण क्षेत्रात उत्तुंगभरारी घ्यावी : प्रसन्नशेठ आंबुलकर

भंडारी समाज संघाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न रत्नागिरी: रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम कित्ते

जिल्ह्यातील ३५ शाळा ‘शून्य शिक्षकी’

रत्नागिरी:रत्नागिरी जिल्ह्यात पटसंख्येच्या अभावामुळे ३४ शाळा ‘शून्य शिक्षकी’ झाल्या होत्या, तर १०५ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन केल्यास तब्बल ९९ शाळा बंद

रत्नागिरीकरांची पाण्याची चिंता मिटणार!

पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पानवल धरणाच्या नूतनीकरण कामाचे शानदार लोकार्पण रत्नागिरी (प्रतिनिधी):रत्नागिरी शहराच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलण्यात

संगमेश्वरमध्ये अवैध दारूसाठ्यावर कारवाई

आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल संगमेश्वर:मौजे कसबा वाडाठिकाण परिसरात अवैध दारूचा साठा करून उघडपणे सेवन करणाऱ्या एका ६५ वर्षीय

गणपतीपुळे समुद्रात ५ पर्यटक बुडाले; दोघांना वाचविण्यात यश

रत्नागिरी : तालुक्यातील गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या संभाजीनगर येथील पर्यटकांपैकी पाच जण बुडाल्याची घटना आज (२० जून) सकाळी १० वाजण्याच्या

रत्नागिरी शहरात पावसाळ्याच्या तोंडावर विकासकामांचा ‘धडाका’

ऐन रहदारीच्या वेळी रस्ते खोदाईमुळे नागरिक त्रस्त रत्नागिरी:पावसाळ्यापूर्वी रस्ते आणि गटारांची कामे १५ मे पर्यंत पूर्ण करण्याचा नियम असतानाही, रत्नागिरी

वरुणराजाला साकडे घालण्यासाठी रत्नागिरीत मुस्लिम बांधवांचा जनसागर उसळला

रत्नागिरी:रत्नागिरी आणि संपूर्ण परिसरात पावसाने प्रदीर्घ ओढ दिल्यामुळे नागरिक चिंतेत पडले आहेत. निर्माण झालेले हे भीषण संकट दूर व्हावे आणि

error: Content is protected !!