Saturday July 11, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

मुरुगवाडा येथील लहान मुलांच्या दफनभूमीला संरक्षक भिंत बांधणार

नगरसेवक अमित विलणकर यांच्या मागणीला नगराध्यक्षांची अनुकूलता रत्नागिरी:मुरुगवाडा येथील ऐतिहासिक ‘भागोजीशेठ कीर स्मशानभूमी’ परिसरातील लहान मुलांच्या दफनभूमीला वन्य व पाळीव

ब्रिटिशकालीन जगबुडी पूल आता इतिहासजमा होणार

पाडण्याचे आदेश जारी! खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे जगबुडी पुलावरील अखेरची घटका मोजणाऱ्या जुन्या ब्रिटिशकालीन पुलावरील रहदारीला गेल्या ४ वर्षांपासून

टँकरला झायलो कारची धडक; महिला ठार

चिमुरड्यांसह ४ जण जखमी; कार चालकाविरुद्ध गुन्हा खेड (ता. प्रतिनिधी): मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील नातुनगर एसटी स्टॉपजवळ एक अत्यंत भीषण

‘लोकअदालत’मध्ये ल् एकाच दिवसात ४ हजार ३२६ प्रकरणांचा निपटारा

रत्नागिरी: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (नवी दिल्ली) आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण (मुंबई) यांच्या निर्देशानुसार, रत्नागिरी जिल्हा न्यायालय व

आकाशवाणी रत्नागिरी केंद्रांतर्फे प्रसारणाच्या 90 व्या वर्षपूर्तीनिमित्त सुगम संगीत मैफिलीचे आयोजन

रत्नागिरी ( प्रतिनिधी ) आकाशवाणीच्या गौरवशाली प्रसारणाच्या 90 व्या वर्षपूर्तीनिमित्त आकाशवाणी रत्नागिरी केंद्रांतर्फे सुगम संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे.

मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव येथे संयुक्त वार्षिक नेव्हल एनसीसी प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न

रत्नागिरी :  मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी येथे दिनांक २९ एप्रिल ते ८ मे २०२६ या कालावधीत संयुक्त वार्षिक एनसीसी

साळवी स्टॉप येथील प्रौढाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी ः चक्कर आलेल्या प्रौढाला उपचारसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले.

शीळ धरणात २० जूनपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा

पाणी कपातीचे संकट टळले रत्नागिरी:रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणाच्या पाणीसाठ्याबाबत महत्त्वाची आणि दिलासादायक माहिती समोर आली असून, सद्यस्थितीत शहरावर

रत्नागिरी पोलीस दलात बेल्जियन मालिनॉइस श्वान दाखल

पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते झाले ‘लिओ’चे नामकरण रत्नागिरी: रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या श्वान पथकात एका अत्यंत हुशार आणि

बीएसएनएल, एमटीएनएलच्या ७० हजार व्हीआरएस कर्मचाऱ्यांच्या लढ्याला मोठे यश

कोट्यवधींचा प्राप्तिकर परत मिळण्यास सुरुवात रत्नागिरी: केंद्र सरकारच्या ‘व्हीआरएस-१९’  योजनेअंतर्गत स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या बीएसएनएल (BSNL) आणि एमटीएनएल (MTNL) मधील हजारो कर्मचाऱ्यांसाठी

error: Content is protected !!