Saturday July 11, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

मिरकरवाडा बंदरात मत्स्य विभागाची धडक कारवाई पोलीस बंदोबस्तात जुन्या, मोडक्या नौका हटवण्यास सुरुवात

रत्नागिरी:रत्नागिरीचे मुख्य केंद्र असलेल्या मिरकरवाडा जेट्टी आणि बंदर परिसराला मोकळा श्वास मिळवून देण्यासाठी मत्स्य व्यवसाय विभाग अखेर ॲक्शन मोडमध्ये आला

भगवतीनगर समुद्रात बुडणाऱ्या महिलेला करण मिलकेने जीवाची बाजी लावत दिले जीवदान

रत्नागिरी:भगवतीनगर समुद्रकिनाऱ्यावर कालवं काढत असताना आलेल्या मोठ्या लाटेसोबत भाटकरवाडा येथील महिला समुद्रात कोसळली. अचानक समुद्रात वाहून जाणाऱ्या ३५ वर्षीय महिलेला

बालविवाह करून अत्याचार,आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

संगमेश्वर :- बालविवाह करून अत्याचार केल्याची एक धक्कादायक घटना रत्नागिरी जिल्ह्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी २२ वर्षीय संशयित आरोपी

चायनिज सेंटर वर बिअरच्या बाटलीने हल्ला ; तरुण गंभीर जखमी

रत्नागिरी, ता. १८ ः चायनिज सेन्टरवर चायनिज आणण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या डोक्यातवर व हातावर बीरची बाटली मारुन जखमी केले. उपचारासाठी तरुणाला

मारुती मंदिर ते आरोग्य मंदिर मार्गावर खाजगी लक्झरी बसवर पोलिसांची कारवाई

रत्नागिरी: शहरातील मारुती मंदिर ते आरोग्य मंदिर दरम्यान सोमवारी रात्री वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणाऱ्या खाजगी लक्झरी बसवर रत्नागिरी जिल्हा पोलिस

शिर्के प्रशालेच्या प्रेम पाटील याला एनसीसी बेस्ट कॅडेट अवॉर्ड जाहीर

रत्नागिरी –2 महाराष्ट्र नेव्हल युनिट कोल्हापूर एनसीसी ग्रुपचा सीडब्ल्यूएस बेस्ट कॅडेट अवॉर्ड रत्नागिरीतील शिर्के प्रशालेचा विद्यार्थी प्रेम विनोद पाटील याला

मोबाईलवरिल रिल पडली महागात ; तरुण जखमी

रत्नागिरी ः मोबाईलवर सोशल मिडियाच्या फेसबुकवर रिल बघत घरी चालत जात असताना मोबाईलचा स्फोट झाला. यामध्ये तरुण जखमी झाला. उपचारासाठी

मद्यपान करणाऱ्याविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी ः तालुक्यातील मालगुंड-गायवाडी येथील समुद्र बीचवर सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या प्रौढा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रसाद भालचंद्र

‘ते’ जहाज जेटीवरून हलवले; जयगड बंदरात अडचण, न्यायालयाच्या परवानगीने समुद्रात नांगरले

रत्नागिरी, : जयगड बंदरात चौकशीसाठी आणलेले आमिरातीचे गॅसवाहू जहाज जप्त करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर ते १५ ते २०

आंबा-काजू पंचनाम्यांसाठी १९ पर्यंत मुदत

रत्नागिरी: जिल्ह्यात यावर्षी पडलेली कडाक्याची थंडी आणि अवेळी पावसामुळे आंबा तसेच काजू पिकांचे नुकसान झाले आहे. या बाधित शेतकऱ्यांना दिलासा

error: Content is protected !!