गव्यांचा बागायतीसह शेतीला फटका
बागायतदार हतबल ; ठोस कार्यवाहीची वनविभागाकडे मागणी राजापूर: कोकणात वानर, माकडे व बिबट्या, गवा जंगल सोडून मानवीवस्तीत वावर करू लागल्यामुळे
बागायतदार हतबल ; ठोस कार्यवाहीची वनविभागाकडे मागणी राजापूर: कोकणात वानर, माकडे व बिबट्या, गवा जंगल सोडून मानवीवस्तीत वावर करू लागल्यामुळे
राजापूर: लोकसभा निवडणुकीत ऐनवेळी माघार घ्यावी लागल्याने उद्याोगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे पाचव्यांदा नशीब अजमावीत आहेत. शिवसेनेचे
रत्नागिरी: जिल्ह्यातील रत्नागिरी-संगमेश्वर, लांजा-राजापूर आणि गुहागर मतदारसंघांत बंडखोरी झाली होती. मविआसह महायुतीच्या उमेदवारांना धोक्याची घंटा होती. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या
पाचल (वार्ताहर ) गेली अनेक वर्ष भारतीय जनता पक्षात कार्यरत असलेल्या व राजापूर -लांजा -साखरपा भाजपाच्या विधानसभा क्षेत्र समन्वयक असलेल्या
राजापूर :महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघात दिवसेंदिवस अनपेक्षित बदल होताना दिसत आहेत. या मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या विधानसभेसाठी
जैतापूर मौजे- भालावली ता राजापूर येथे पांडुरंग गणेश केळकर यांचे मालकी जागेत आंब्याच्या झाडावर 20 फुट अंतरावर तारेमध्ये बिबट्या अडकल्याची
राजापूर (प्रतिनिधी):राज्यात पुन्हा एकदा महायुतीचेच सरकार येणार आहे. त्यामुळे भविष्यात या मतदार संघाच्या सर्वांगिण अशा विकासासाठी आणि विकसित महाराष्ट्रासाठी राजापूर,
अवकाळी पावसामुळे कोकणात ओला दुष्काळ जाहीर करण्याची केली मागणी राजापूर : आवकळी पावसाचा फटका कोकणात बसला असून खास करून रत्नागिरी
राजापूर: मुंबई गोवा महामार्गावर वाटूळ धनगरवाडी येथे गोव्याकडून मुंबईकडे भरधाव वेगात जाणाऱ्या क्रेटा गाडीने धडक दिल्याने तीन म्हैशींचा जागीच मृत्यू
राजापूर : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना जोडणाऱ्या सागरी महामार्गावरील तालुक्यातील दांडे अणसुरे पुलावरील एकेरी वाहतूक अखेर सुरू झाली आहे. गणेशोत्सवाच्या