Tuesday February 3, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

भारताच्या विकासासाठी स्वामी विवेकानंदांच्या कार्यापासून युवकांनी प्रेरणा घ्यावी

रत्नागिरीयुवकांना संघटित आणि प्रगल्भ बनवण्यासाठी स्वामी विवेकानंदांनी भरीव काम केले आहे. त्यामुळे भारताच्या विकासासाठी युवकांनी स्वामी विवेकानंदांच्या कार्यापासून प्रेरणा घ्यावी

वणवा विझवताना शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू

नाखरे रामेश्वरवाडी येथील घटना रत्नागिरी : तालुक्यातील नाखरे रामेश्वरवाडी येथे आंबा बागेला लागलेला वणवा विझवताना शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक

शिक्षकांच्या बदलीचा मुहूर्त गवसला

राज्यातील जि.प.च्या १२ हजार शिक्षकाचा समावेश; रत्नागिरीजिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत शिक्षक संवर्गाची गत ३ वर्षापासून रखडलेली आंतर जिल्हा बदली प्रक्रिया तत्काळ

रत्नागिरीत ‘दि. बॅनयन’ संस्थेच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न

५० हून अधिक लाभार्थ्यांची तपासणी रत्नागिरी:-मानसिक आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ‘दि. बॅनयन’ संस्थेच्या रत्नागिरी शाखेने ‘समता फाउंडेशन, मुंबई’ यांच्या

दिव्यांग सेवा संस्था, चिपळूण आयोजित दिव्यांग सहल ऊत्साहात संपन्न.

  रत्नागिरी : दरवर्षी प्रमाणे, या वर्षीची दिव्यांगांची वार्षिक सहल, शेगाव येथे आयोजित करण्यात आली होती. १४२ दिव्यांगांनी या सहलीत

रत्नागिरीतील मिऱ्या येथे दोन दुचाकींचा भीषण अपघात; एकजण ठार कोल्हापूरचे ३ मित्र गंभीर जखमी

रत्नागिरी:रत्नागिरी शहरालगतच्या मिऱ्या रोडवरील भाटी मिऱ्या येथे शनिवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात

रत्नागिरी पालिकेचा पैसा ‘पाण्या’सारखा वाया

फ्लोटिंग पंपांच्या वीजबिलापोटी आतापर्यंत पाऊण कोटी खर्च; नव्या सत्ताधाऱ्यांसमोर ‘शीळ’चा पाणीप्रश्न रत्नागिरी:शीळ जॅकवेल कोसळल्यानंतर उद्भवलेल्या पाणीप्रश्नावर तात्पुरता उपाय म्हणून बसवण्यात

एलटीटी-करमळी विशेष गाडीला १२ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

गर्दीचा ताण कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय; साप्ताहिक गाडी धावणार चिपळूण: कोकण रेल्वेमार्गावर वाढती गर्दी आणि नियमित गाड्यांवरील ताण लक्षात

मिऱ्या ग्रामस्थ चार दिवस पाण्याविना

रत्नागिरी: मिऱ्या गावातील ग्रामस्थांना गेल्या चार दिवसांपासून तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. हरचेरी परिसरात असलेली मुख्य पाणीपुरवठा पाईपलाईन फुटल्याने

रत्नागिरीत १४ जानेवारीपासून ‘लायन्स महोत्सव – फॅमिली फनफेअर’

नेत्ररुग्णालय व सामाजिक कार्यासाठी निधी संकलनाचा उपक्रम रत्नागिरी : लायन्स क्लब रत्नागिरीतर्फे सामाजिक आणि सेवाभावी कार्याला हातभार लावण्यासाठी ‘लायन्स महोत्सव

error: Content is protected !!