Thursday March 26, 2026

Warning: Undefined variable $show_breadcrumb in /home/u276683770/domains/aparantbhumi.in/public_html/wp-content/themes/qoxag/category.php on line 40

आर्थिक सहाय्य देऊन खाजगी अकादमींचे होणार सक्षमीकरण

रत्नागिरी मिशन लक्ष्यवेध अंतर्गत राज्यातील खाजगी अकादमींचे सक्षमीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजने अंतर्गत खाजगी अकादमीना आर्थिक सहाय्य

स्वरूपानंद पतसंस्थेची सातत्यपूर्ण कामगिरी; ॲड. दीपक पटवर्धन

रत्नागिरी: स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने रत्नागिरीच्या अर्थकारणात सातत्याने ३४ वर्ष प्रगतीशील आर्थिक व्यवहार करत आपलं अर्थविश्व व्यापक बनवत नेत विश्वासार्ह पतसंस्था

भाट्ये येथील झरीविनायक मंदिराचा 9 एप्रिल रोजी कळशारोहण समारंभ

रत्नागिरी : शहरानजीकच्या भाट्ये समुद्रकिनार्‍यावरील प्रसिध्द अशा श्री झरीविनायक मंदिराचा जिर्णोध्दार सोहोळा व श्री देव गणपती पुन:प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात

नाखरे येथील मद्यपान करणाऱ्या वृद्धावर गुन्हा

रत्नागिरी ः तालुक्यातील नाखरे-बौद्धवाडी येथील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर मद्यपान करणाऱ्याविरुद्ध पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

चाफे येथे अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू

रत्नागिरी: निवळी-जयगड मार्गावरील चाफे येथे मंगळवारी साडे अकराच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या अपघातात खंडाळा येथील

संकेतस्थळ बनवणारी खरवते राजापुरातील पहिली ग्रामपंचायत

राजापूर : राजापूर तालुक्यातील खरवते ग्रामपंचायतीने खरवते गावचे स्वतःचे संकेतस्थळ तयार केले आहे. राज्यभर राबवण्यात येत असलेल्या ‘मुख्यमंत्री शंभर दिवस

स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला आर्थिक वर्षात साडेआठ कोटींचा निव्वळ नफा

रत्नागिरी : सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात स्वामी स्वरुपानंद पतसंस्थेने १४.३४% व्यवसाय वृद्धी करत ८.३२ कोटींचा निव्वळ नफा तर ९९.७१%

दोन हजार डझन हापूस युरोपला रवाना

1000 डझन लंडनला ; २१०० रुपये दर राजापूर, ः गुढीपाडव्याचा शुभमुहूर्त साधण्यासाठी बागायतदार, शेतकरी यांची लगबग सुरू असताना कोकणातील हापूस

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला इस्टेट एजंटचा विळखा

रत्नागिरी: रिअल इस्टेट दलालांची आता रत्नागिरी, सिंधुदुर्गवर वक्रदृष्टी पडली आहे. यामध्ये सह्याद्रीच्या डोंगर उतारापासून ते समुद्रकिनार्‍यापर्यंतच्या अनेक जमिनी कवडीमोल भावाने

जिप शाळेतील शिक्षकाने उभारली पुस्तकाची गुढी

रत्नागिरी: हिंदू नववर्षाची सुरूवात गुढीपाडव्यापासून होते. पंचांगानुसार चैत्र शुध्द प्रतिपदेला म्हणजेचे वसंती ऋतुच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा करण्यात येतो. सरत्या

error: Content is protected !!